शनिवार, १६ मे, २००९

महाराष्ट्रात भाजपाकडे दोन जागा


जळगाव मधून भाजपाचे ए.टी.पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे वसंतराव मोरे यांचा पराभव केला आहे. जळगावातून राष्ट्रवादी संपवण्याची भाषा करणाऱ्या सुरेशदादा जैन यांनी मोरे यांच्या पराभवाला हातभार लावला आहे. राष्ट्रवादीचे मोरे लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झाले होते.

जालना लोकसभा मतदारसंघातुन रावसाहेब दानवे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे डॉ.कल्याण काळे यांचा पराभव केला आहे.