शनिवार, १६ मे, २००९

काँग्रेसने मानले आभार, भाजपला कौल मान्य


पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी देशाच्या जनतेचे आभार मानले आहेत. तर भाजपने आपला पराभव मान्य केला आहे. आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याचही अरूण जेटली यांनी मान्य केलं आहे. देशाचा निर्णय आम्हाला मान्य असल्याचं अरूण जेटली यांनी म्हटलं आहे.