संजय दत्त लोकसभेची निवडणूक लढवू शकत नाही, संजूबाबाला सुप्रीम कोर्टानं परवानगी नाकारली.
शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
निलेश राणे यांचा सिंधुदुर्ग लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल
राज्यातील पहिल्याटप्प्यासाठी 345 उमेदवारांचे अर्ज दाखल
मंगळवार, ३१ मार्च, २००९
सोमवार, ३० मार्च, २००९
अपडेट 30 मार्च
राष्ट्रवादीचे उर्वरित दोन उमेदवारही जाहीर
मावळ मतदारसंघातून आझम पानसरे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी तर
जळगाव जिल्ह्यातल्या रावेर लोकसभा मतदारसंघातून रविंद्र प्रल्हाद पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी.
सुशीलकुमार शिंदे यांनाही सोलापुरातून काँग्रेसची उमेदवारी
मुंबईतील क्रांतीसेनेच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाळगीळ यांची बंडखोरी, गाळगीळ पुण्यातून अपक्ष लढणार.
नाशिक-भुजबळांच्या कळवण येथील सभेत आमदार ए.टी.पवारांचा गोंधळ
पिलिभीतच्या प्रक्षोभक भाषण प्रकरणी वरूण गांधींना जामीन मंजूर
शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये ठाण्यातील संयुक्तप्रचाराच्या बैठकीत झोंबाझोंबी झाली.
भाजप हा मिळमिळीत पक्ष असल्याची शिवसेना नेते राजाराम साळवी यांची टीका.
टीकेनंतर राजाराम साळवी यांची दिलगिरी.
मावळ मतदारसंघातून आझम पानसरे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी तर
जळगाव जिल्ह्यातल्या रावेर लोकसभा मतदारसंघातून रविंद्र प्रल्हाद पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी.
सुशीलकुमार शिंदे यांनाही सोलापुरातून काँग्रेसची उमेदवारी
मुंबईतील क्रांतीसेनेच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाळगीळ यांची बंडखोरी, गाळगीळ पुण्यातून अपक्ष लढणार.
नाशिक-भुजबळांच्या कळवण येथील सभेत आमदार ए.टी.पवारांचा गोंधळ
पिलिभीतच्या प्रक्षोभक भाषण प्रकरणी वरूण गांधींना जामीन मंजूर
शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये ठाण्यातील संयुक्तप्रचाराच्या बैठकीत झोंबाझोंबी झाली.
भाजप हा मिळमिळीत पक्ष असल्याची शिवसेना नेते राजाराम साळवी यांची टीका.
टीकेनंतर राजाराम साळवी यांची दिलगिरी.
वरूणवर रासुका

पिलिभीत येथील प्रक्षोबक भाषण प्रकरणी संजय गांधी यांचा मुलगा वरूण गांधी यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली आरोप दाखल करण्यात आले आहेत. रासुका लावल्यामुळे वरूण गांधींला जामीनासाठी अडचणी येणार आहेत. दरम्यान भाजपने या कारवाईला व्होट बँकेचं राजकारण म्हटलं आहे तसेच पिलिभीत मधून वरूण हेचं उमेदवार असल्याचं सांगितलं आहे.वरूण गांधी यांच्यावर तीन आरोपा करण्यात आले असून त्या आरोपांखाली त्यांच्यावर रासुका लावण्यात आला आहे. पहिला आरोप हा प्रक्षोभक भाषण प्रकरणी तर दुसरा हा रॅलीचा रूट बदलला म्हणून आणि तिसरा आरोप हा पिलिभीत जेलच्या बाहेर वरूण गांधी समर्थकांना केलेल्या राड्याप्रकऱणी आरोप लावण्यात आला आहे.
रविवार, २९ मार्च, २००९
"हाता"ला कोंबडीची साथ..!
महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रचार आता कोंबडी पळालीच्या तालावर होणार आहे. जत्रा या मराठी चित्रपटातलं कोबंडी पळाली आणि तुला शिकविन चांगलाच धडा या चित्रपटातल्या डिप्पाडी डिंपांग या गाण्याच्या चालीवर प्रदेश काँग्रेस आपली प्रचाराची गाणी लिहिणार आहे. त्यासाठी लागणारे हक्क
महाराष्ट्र काँग्रेसला मिळाले आहे.
काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळण्याचा ठेका आता फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांनी घेतलाय. कारण जय हो च्या ना-यानंतर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने आता प्रचारासाठी लोकप्रिय गाण्यांचा आधार घेण्याचं निश्चित केलंय. महाराष्ट्राच्या जनतेच्या ओठावर रूळलेल्या जत्रा या सिनेमातील कोंबडी पळाली अन् तुला शिकविन चांगलाच धडा डिबाडी डिपांग या गाण्यांच्या चालीवर आता कॉंग्रेसच्या प्रचाराचे शब्द फुलणार आहेत. या गाण्यांवर आतापर्यंत अख्ख्या महाराष्ट्राने ठेका धरला तर कॉंग्रेसच्या कार्यकर्ते या गाण्यांच्या चालीवर मतांचा जोगवा मागणार आहेत.
या दोन्ही गाण्यांचे सर्वाधिकार हे व्हिडिओ पॅलेस या कंपनीकड़े आहेत. त्यांच्याकडून कॉंग्रेस पक्षाने रितसर या गाण्यांच्या चालीला मॉडिफाय करण्याच्या हक्काची गेल्या आठवड्याभरापूर्वीच मागणी करण्यात आली होती. मात्र या प्रचार मोहिमेत इतर कोणत्याही पक्षावर टीका करणारी भाषा वापरण्यात न आल्याचे पाहून व्हिडिओ पॅलेस या कंपनीने हे हक्क कॉंग्रेसपक्षाला दिल्याचे समजते.
आतापर्यंत स्लमडॉग मिलेनियर या ऑस्कर अवॉर्डवर शिक्कामोर्तब करणा-या जय हो या ख्यातनाम कवी गुल़ज़ार लिखित अन् ए आर रहमान या गाण्याचे हक्क मिळवण्यात कॉंग्रेसने पहिलटकरणीचा मान मिळवला अन् वेगळ्या धर्तीच्या प्रचाराचा फंडा या निवडणुकीच्या रिंगणात वापरत असल्याचं दाखवून दिलं. यासोबतच आता मराठमोळ्या गाण्यांच्या या निवडीने प्रादेशिक प्रचारासाठी आता हाच फॉर्म्युला नव्याने वापरण्याची क्लृप्ती कॉंग्रेसने वापरल्याची चर्चा आता मराठी संगीत अन् फिल्मी वर्तुळात रंगू लागलीय.

काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळण्याचा ठेका आता फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांनी घेतलाय. कारण जय हो च्या ना-यानंतर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने आता प्रचारासाठी लोकप्रिय गाण्यांचा आधार घेण्याचं निश्चित केलंय. महाराष्ट्राच्या जनतेच्या ओठावर रूळलेल्या जत्रा या सिनेमातील कोंबडी पळाली अन् तुला शिकविन चांगलाच धडा डिबाडी डिपांग या गाण्यांच्या चालीवर आता कॉंग्रेसच्या प्रचाराचे शब्द फुलणार आहेत. या गाण्यांवर आतापर्यंत अख्ख्या महाराष्ट्राने ठेका धरला तर कॉंग्रेसच्या कार्यकर्ते या गाण्यांच्या चालीवर मतांचा जोगवा मागणार आहेत.
या दोन्ही गाण्यांचे सर्वाधिकार हे व्हिडिओ पॅलेस या कंपनीकड़े आहेत. त्यांच्याकडून कॉंग्रेस पक्षाने रितसर या गाण्यांच्या चालीला मॉडिफाय करण्याच्या हक्काची गेल्या आठवड्याभरापूर्वीच मागणी करण्यात आली होती. मात्र या प्रचार मोहिमेत इतर कोणत्याही पक्षावर टीका करणारी भाषा वापरण्यात न आल्याचे पाहून व्हिडिओ पॅलेस या कंपनीने हे हक्क कॉंग्रेसपक्षाला दिल्याचे समजते.
आतापर्यंत स्लमडॉग मिलेनियर या ऑस्कर अवॉर्डवर शिक्कामोर्तब करणा-या जय हो या ख्यातनाम कवी गुल़ज़ार लिखित अन् ए आर रहमान या गाण्याचे हक्क मिळवण्यात कॉंग्रेसने पहिलटकरणीचा मान मिळवला अन् वेगळ्या धर्तीच्या प्रचाराचा फंडा या निवडणुकीच्या रिंगणात वापरत असल्याचं दाखवून दिलं. यासोबतच आता मराठमोळ्या गाण्यांच्या या निवडीने प्रादेशिक प्रचारासाठी आता हाच फॉर्म्युला नव्याने वापरण्याची क्लृप्ती कॉंग्रेसने वापरल्याची चर्चा आता मराठी संगीत अन् फिल्मी वर्तुळात रंगू लागलीय.
शनिवार, २८ मार्च, २००९
राष्ट्रवादीच्या दोन जागांची उमेदवारी जाहीर
वरुण गांधी यांना अखेर अटक...
मला अटक करा, मला अटक करा म्हणणा-या वरूण गांधीला अखेर अटक करण्यात आली आहे.
वरूणला न्यायालयीय कोठडी सुनावण्यात आली असून येत्या 30 मार्चला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. वरूण गांधींची रवानगी पिलिभीतच्या तुरुंगात करण्यात आली आहे. पण त्याआधी पिलभितमध्ये वरूण गांधींच्या अटकेच्या ड्रामा उघड झाला. कारण पिलभीत कोर्टानं जर अटकेचा वॉरंटच नाही तर सरेंडर कशासाठी असा सवाल विचारला होता. म्हणजेच मतांच्या गठ्ठ्यांसाठी वरूणनं केलेला हा आणखी एक निष्फळ प्रयत्नच म्हणावा लागेल. आज पिलिभीतमध्ये एखाद्या वीरासारखं वरूणच्या समर्थकांनी त्याचं स्वागत केलं. कोर्टाचा आवार घोषणाबाजीनं दुमदुमून गेला होता.

गुरुवार, २६ मार्च, २००९
पालघर नगरपरिषदेतील सत्ता शिवसेनेनं गमावली
पालघर नगरपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं सत्ता गमावली असून पालघर एकता परिषद इथं सत्तेवर आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी आणि बहुजन आघाडी या सर्वांनी एकत्र येऊन शिवसेनेविरोधात लढण्यासाठी पालघर एकता परिषदेची स्थापना केली होती. या आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकून काठावरचे बहुमत प्राप्त करत सत्ता मिळवली. शिवसेनेला १२ जागा मिळाल्या. केवळ एका जागेमुळे शिवसेनेला सत्ता हातातून गमवावी लागली. मागच्या निवडणुकीत शिवसेनेला १७ जागा मिळाल्या होत्या. पालघर नगरपरिषदेची सत्ता जरी पालघर एकता परिषदेला मिळाली असली तरी नगराध्यक्षपदी शिवसेनेचाच नगरसेवक बसणार आहे. कारण यावेळी पालघर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद अनुसुचित जातीतील महिलेसाठी राखीव आहे. आणि या प्रवर्गातील निवडून आलेल्या तीनही महिला शिवसेनेच्याच तिकीटावर निवडून आल्या आहेत. त्यामुळे अन्न आहे पण चावायला दातच नाहीत अशी अवस्था पालघर एकता परिषदेची झाली आहे.
पवार करणार कलमाडींचा प्रचार

पुण्याचे कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश कलमाडी यांच्या प्रचारासाठी येत्या शनिवारी स्वतः शरद पवार उतरणार आहेत. कलमाडी आणि पवार यांचं राजकीय वैर लपून राहिलेलं नाही, या पार्श्वभूमीवर पवारांचा कलमाडींसाठी प्रचार करण्याच्या निर्णयाने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जातंय. येत्या २८ मार्चला पुण्यातल्या कॉग्रेस भवनात ते सभा घेतील.
रामदास आठवले काँग्रेससोबत!

मागील सोळा वर्ष शरद पवार यांच्याबरोबर असणा-या रामदास आठवलेंनी पवारांना रामराम ठोकून काँग्रेसच्या तंबूत प्रवेश केला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आठवले काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडणूक लढवणार असून त्यांच्या रिपाई पक्षाने पवारांशी असलेली युती तोडून काँग्रेसबरोबर समझोता केला आहे. पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्यानंतर आठवलेंना केंद्रात मंत्री करण्याचं आश्वासन शरद पवारांनी दिलं होतं. मात्र ते पूर्ण केलं नाही. शेवटी शिर्डी मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आल्याने तसंच पवारांकडूनही अपेक्षाभंग झाल्याने
आठवलेंनी काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातच त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली.
आठवलेंनी काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातच त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली.
लेबल:
रामदास आठवले,
congress,
NCP,
ramdas athawle
बुधवार, २५ मार्च, २००९
मनमोहन सिंग यांनाच पंतप्रधानपदासाठी पाठिंबा- राष्ट्रवादी
युपीएचा महत्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधानपदासाठी डॉ.
मनमोहन सिंग यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही आधीच पाठिंबा जाहीर केला असून युपीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मनमोहन सिंग आहेत असं पक्षाचे महासचिव डी.पी.त्रिपाठींनी सांगितलं.पंतप्रधानपदासाठी अनेक दावेदार असले तरी मनमोहन सिंग यांच्याशी कुणाची बरोबरी होऊ शकत नाहीत असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी केलं होतं. शरद पवार यांच्या पंतप्रधान होण्याच्या महत्वाकांक्षेबाबत विचारलं असता त्रिपाठी म्हणाले की आमचा पाठिंबा मनमोहन सिंग यांनाच आहे आणि याबाबत कोणताही प्रश्न उदभवू शकत नाही.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पी.ए.संगमा यांनी मात्र सोमवारी शरद पवारांनाच पाठिंबा दर्शवला होता त्यामुळे त्रिपाठींचे मत त्यांच्या पेक्षा वेगळ असल्याचं स्पष्ट झालयं.

वरुण गांधी यांची याचिका फेटाळली

भाजपाचा युवा नेता वरुण गांधी याची याचिका अलाहाबाद हायकोर्टनं फेटाळलीयं. पिलिभीत इथं वादग्रस्त भाषण केल्याबद्दल वरुण गांधी याच्यावर फिर्याद दाखल करण्यात आलीयं. याविरुद्ध वरुणनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टानं वरुण गांधी याची याचिका फेटाळली दरम्यान,पिलिभीतमधल्या वादग्रस्त भाषणाला पाठिंबा दिल्याबद्दल भाजपचे युवा नेते वरुण गांधी यांनी शिवसेनाप्रमुखांचे आभार मानले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून वरुणने ही प्रतिक्रिया व्यक्त केलीयं. पिलिभीतमधल्या वादग्रस्त भाषणाला सुरुवातीलाचं शिवसेनेनं पाठिंबा दिला
मंगळवार, २४ मार्च, २००९
आरोप - प्रत्यारोप
काँग्रेस आणि भाजपामधल्या आरोप प्रत्यारोपांना आता ऊत आलाय. पण आता या स्पर्धेत उतरलेत दोन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते...विद्यमान पंतप्रधान मनमोहनसिंग आणि भाजपाचे पंतप्रधानपदाचे दावेदार लालकृष्ण अडवाणी...मंगळवारी या दोघांमध्ये चांगलीच जुंपली.

सुरूवातीला मथुरेतल्या एका सभेत बोलताना लालकृष्ण अडवाणींनी मनमोहनसिंगांना सोनियांच्या हातातील बाहुला आणि आतापर्यंतचे सगळ्यात दुबळे पंतप्रधान असं म्हटलं...

लेबल:
अडवाणी,
मनमोहनसिंग,
bjp,
congress,
lal krishna adwani,
manmohan singh,
pm
काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित
काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा दिल्लीत जाहीर झाला . जाहीरनाम्यात नव्या आश्वासनांची खैरात करण्यात आली. यामध्ये काँग्रेसचे सर्व ज्येष्ट नेते उपस्थित होते. धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक न्यायासाठी आमचा संघर्ष असल्याचं सोनिया गांधी य़ांनी स्पष्ट केलं. पंतप्रधानपदासाठी अनेक दावेदार आहेत, पण पंतप्रधान पदासाठी मनमोहन सिंग समर्थ असल्याचंही सोनियांनी सांगितलं.

दहशतवादाचा मुकाबला आमच्या सरकारने बिनतोडपणे केला तर, आमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात देशाचा चौफेर विकास झाला. देशातील स्थिर मजबूत सरकार दक्षिण आशियाला बळकटी देईल.तसंच शेजारील देशातील अस्थिरता ही स्थिती चिंताजनक असून गेल्या निवडणुकीच्या काळात आम्ही जी आश्वासने दिली ती पाळून दाखवली असं जाहीरनाम्यात मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलं. विकासाचा हा वेग कायम ठेवायचा असेल तर काँग्रेसला पर्याय नाही आणि भाजप जाती धर्माच्या आधारे देशाची फाळणी करु पाहत आहेत अशी टीकाही मनमोहन सिंग यांनी केली.

दहशतवादाचा मुकाबला आमच्या सरकारने बिनतोडपणे केला तर, आमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात देशाचा चौफेर विकास झाला. देशातील स्थिर मजबूत सरकार दक्षिण आशियाला बळकटी देईल.तसंच शेजारील देशातील अस्थिरता ही स्थिती चिंताजनक असून गेल्या निवडणुकीच्या काळात आम्ही जी आश्वासने दिली ती पाळून दाखवली असं जाहीरनाम्यात मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलं. विकासाचा हा वेग कायम ठेवायचा असेल तर काँग्रेसला पर्याय नाही आणि भाजप जाती धर्माच्या आधारे देशाची फाळणी करु पाहत आहेत अशी टीकाही मनमोहन सिंग यांनी केली.
लेबल:
काँग्रेस,
मनमोहन सिंग,
congress,
manmohan singh,
pm,
sonia
सोमवार, २३ मार्च, २००९
शिवसेना-भाजपाचे उमेदवार
शिवसेनेनंही आपले दोन उमेदवार जाहीर केलेत. कल्याणच्या जागेवर आनंद परांजपे तर ठाण्यातून विजय चौगुलेंना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे.
भाजपानंही आपले उमेदवार जाहीर केले आहेत
अहमदनगर-दिलीप गांधी
नांदेड-संभाजी पवार
पुणे-अनिल शिरोळे
जळगाव-ए.टी.पाटील
नंदूरबार-सुहास नटावदकर
धुळे-प्रतापराव सोनावणे
वर्धा-सुरेश वाघमारे
चंद्रपूर- हंसराज अहिर
भाजपानंही आपले उमेदवार जाहीर केले आहेत
अहमदनगर-दिलीप गांधी
नांदेड-संभाजी पवार
पुणे-अनिल शिरोळे
जळगाव-ए.टी.पाटील
नंदूरबार-सुहास नटावदकर
धुळे-प्रतापराव सोनावणे
वर्धा-सुरेश वाघमारे
चंद्रपूर- हंसराज अहिर
काँग्रेसच्या आठ उमेदवारांची नावं निश्चित
राष्ट्रवादीची १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेसाठीच्या 18 उमेदवारांची पहिली यादी आर.आर.पाटील यांनी जाहीर केली. साताऱ्याची उमेदवारी पदरात पाडून घेण्यात उदयनराजेंना यश आलय तर राष्ट्रवादीचा दुसरी यादी पाच एप्रिलला जाहीर होणार आहे.
जळगाव – वसंत मोरे,
अमरावती - राजेंद्र गवई
बारामती - सुप्रिया सुळे
बीड - रमेश अडस्कर
माढा - शरद पवार
दिंडोरी - नरहरी झिरव्हा
नगर - शिवाजी कर्डीले
नाशिक - समीर भुजबळ
ठाणे - संजीव नाईक
कल्याण - वसंत डावखरे
परभणी - सुरेश वरपुडकर
हिंगोली - सूर्यकांता पाटील
हातकणंगले - निवेदीता माने
शिरूर - विलास लांडे
सातारा - उदयन राजे भोसले
कोल्हापूर - संभाजीराजे
बुलढाणा - राजेंद्र शिंगणे
मुंबई उत्तर पूर्व - संजय पाटील
अमरावती - राजेंद्र गवई
बारामती - सुप्रिया सुळे
बीड - रमेश अडस्कर
माढा - शरद पवार
दिंडोरी - नरहरी झिरव्हा
नगर - शिवाजी कर्डीले
नाशिक - समीर भुजबळ
ठाणे - संजीव नाईक
कल्याण - वसंत डावखरे
परभणी - सुरेश वरपुडकर
हिंगोली - सूर्यकांता पाटील
हातकणंगले - निवेदीता माने
शिरूर - विलास लांडे
सातारा - उदयन राजे भोसले
कोल्हापूर - संभाजीराजे
बुलढाणा - राजेंद्र शिंगणे
मुंबई उत्तर पूर्व - संजय पाटील
लेबल:
उमेदवारांची यादी,
राष्ट्रवादी,
लोकसभा,
NCP
जागावाटपाचा घोळ मिटला
जागावाटपाच्या मुद्द्यावर आज काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक घेतली गेली.अखेर जागावाटपाचा हा घोळ मिटल्याची चिन्हं आहेत.दीड महिन्यांच्या चर्चा आणि बैठकांनंतर अखेर तोडगा सापडला असं म्हणायला हरकत नाही
नंदूरबार,धुळे,अकोला ,वर्धा,रामटेक,नागपूर,गडचिरोली-चिमूर,चंद्रपूर,यवतमाळ-वाशिम,नांदेड,जालना,औरंगाबाद,पालघर,भिवंडी,उत्तर मुंबई,वायव्य मुंबई,
उत्तर-मध्य मुंबई,दक्षिण-मध्य मुंबई,मुंबई दक्षिण,रायगड,
पुणे, शिर्डी,लातूर,सोलापूर,सांगली,रत्नागिरी-सिंधुदुर्ग
राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या जागा -

जळगाव,रावेर,बुलडाणा,अमरावती,भंडारा-गोंदिया,
हिंगोली,परभणी,दिंडोरी,नाशिक,कल्याण,ठाणे,मुंबई ईशान्य,
मावळ,बारामती,शिरूर,अहमदनगर,बीड,
उस्मानाबाद,माढा,सातारा,कोल्हापूर,हातकणंगले
लेबल:
काँग्रेस,
राष्ट्रवादी,
शरद पवार,
congress,
NCP,
sharad pawar
विलासरावांचे स्वप्न अधूरेच

ज्या उस्मानाबाद मतदारसंघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी कंग्रेसचं जागा वाटपाचं घोडं अडलं होतं, तो उस्मानाबाद मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहिला आहे. मागील जागावाटपात उस्मानाबाद मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासाठी काँग्रेसने उस्मानाबाद मतदारसंघाची मागणी केली होती. मात्र या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील यांनी यापूर्वीच प्रचार सुरू केल्याने हा मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादीने नकार दिला होता. मागील आठवडाभर याच जागेवरून दोन्ही पक्षात चर्चा सुरू होती. अखेर हा मतदारसंघ राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडलाच नाही. त्यामुळे विलासराव देशमुखांचे लोकसभेवर जाण्याचे स्वप्न अधूरेच राहणार आहे.
लेबल:
राष्ट्रवादी,
विलासराव देशमुख,
congress,
NCP,
vilasrao
राजकीय पक्षांकडून मतदार राजाच्या अपेक्षा
लोकसभेच्या निवडणुकीत मतदार मतदान करताना कोणत्या मुद्दांना प्राधान्यक्रम देतात हे स्टार माझा-नेल्सन सर्वेक्षणात जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न. त्याचप्रमाणे एकादा विशष्ट प्रश्न किंवा समस्या यांचं आव्हान कोणता राजकीय पक्ष ताकदीने पेलू शकेल असं त्यांना वाटतं या विषयी त्यांनी व्यक्त केलेली ही मतं.
विशिष्ट पक्षालाच मतदान करण्याविषयी कारण विचारला असता मतदारांनी दिलेली उत्तर अशी होती
गावांच्या सुधारणा योजना राबविल्याने काँग्रेसला पसंती देणाऱ्यांची संख्या होती २३ टक्के तर शिवसेनेला २८ टक्के भाजपला २२ टक्के राष्ट्रवादीला २३ टक्के आणि बसपाला १७ टक्के कौल सॅम्पलमधील प्रश्नकर्त्यांनी दिला.
राज्यातील द्रारिद्र्य निर्मुलना संदर्भात काँग्रेसला २२ टक्के, शिवसेनेला २६ टक्के, भाजपला १४ टक्के, राष्ट्रवादीला २१ तर बसपाला २२ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.
रोजगार निर्मिती संदर्भात काँग्रेसला १८ टक्के, शिवसेनेला २० टक्के, भाजपला २० टक्के, राष्ट्रवादीला २१ टक्के तर बसपाला १८ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्याबाबत काँग्रेसच्या बाजुने १७ टक्के, शिवसेना १९ टक्के, भाजप सर्वाधिक २७ टक्के, राष्ट्रवादी १७ टक्के आणि बसपा फक्त ६ टक्के कौल देण्यात आला.
शेतकऱ्यांना सहाय्य्कारी योजनां संदर्भात काँग्रेसला १७ टक्के, शिवसेनेला १५ टक्के, भाजप १६ टक्के, राष्ट्रवादी १८ टक्के, बसपा ७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.पक्ष नेतृत्वामुळे पक्षाला पसंतीक्रम देताना लोकांनी काँग्रेसच्या बाजुने १६ टक्के, शिवसेनाला २३ टक्के, भाजपला १६ टक्के, राष्ट्रवादी १६ टक्के, बसपाला सर्वाधिक २६ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.सर्वांना वीजेच्या उपलब्धतेच्या निकषावर काँग्रेसला १२ टक्के, शिवसेनेला ८ टक्के, भाजपला १५ टक्के, राष्ट्रवादीला १३ टक्के तर बसपाला फक्त ६ टक्के लोकांनी कौल दिला आहे.
जातीय सलोखा राखण्या संदर्भात तसचं अल्पसंख्यांकांच्या संरक्षणाबाबत काँग्रेसला १० टक्के, शिवसेनेला फक्त ४ टक्के, भाजपलाही ४ टक्के राष्ट्रवादीला त्याहीपेक्षा कमी ३ टक्के आणि बसपाला ११ टक्के लोकांनी मत दिली आहेत.
पिण्याचं पाणी उपल्बध करुन देण्याच्या निकषावर काँग्रेसला ९ टक्के, शिवसेनेला ६ टक्के, भाजपला ११ टक्के, राष्ट्रवादीला ११ टक्के आणि बसपाला ५ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्या संदर्भात काँग्रेसच्या बाजूने ९ टक्के, शिवसेना ११ टक्के, भाजप ८ टक्के, राष्ट्रवादी ६ टक्के आणि बसपा ६ टक्के लोकांनी मत नोंदवलं आहे. भ्रष्टाचार कमी करण्याबाबत काँग्रेसवर विश्वास व्यक्त करणाऱ्यांची संख्या आहे ८ टक्के, शिवसेना ९ टक्के, भाजप १० टक्के, राष्ट्रवादी १० टक्के आणि बसपा १२ टक्के आहे.सर्वांना शैक्षणिक लाभ पोहचवण्या संदर्भात काँग्रेसच्या पारड्यात ८ टक्क्यांनी, शिवसेनेच्या ७ टक्के, भाजप ७ टक्के, राष्ट्रवादी ८ टक्के आणि बसपा १३ टक्के लोकांनी मत टाकलं आहे.
महिला आणि बालिका कल्याणासाठी काम करण्याबाबत काँग्रेसवर ६ टक्के, शिवसेनेवर अवघ्या २ टक्के, भाजप ३ टक्के, राष्ट्रवादी ३ टक्के आणि बसपावर २ टक्के लोकांनी विश्वास दर्शवला आहे.
दहशतवादाचा समर्थपणे मुकाबला करण्या संदर्भात काँग्रेसवर विश्वास व्यक्त करणऱ्यांची संख्या आहे ५ टक्के तर शिवसेनेवर १० टक्के, भाजप ९ टक्के, राष्ट्रवादी ५ टक्के आणि बसपावर ४ टक्के इतकी आहे.
उद्योग क्षेत्र विकास संदर्भात काँग्रेसच्या बाजुने ५ टक्के, शिवसेना ६ टक्के, भाजप ५ टक्के, राष्ट्रवादी ३ टक्के आणि बसपा ७ टक्के कौल लोकांनी दिला आहे
वैद्यकीय सुविधा पुरविण्याबाबत लोकांनी काँग्रेस ४ टक्के, शिवसेना ३ टक्के, भाजप ५ टक्के, राष्ट्रवादी ३ टक्के आणि बसपा २ टक्के पसंती दिली आहे.दुरसंचार सुविधांबाबत काँग्रेसला ४ टक्के, शिवसेनेला ३ टक्के, भाजप ४ टक्के, राष्ट्रवादी ३ टक्के आणि बसपाला २ टक्के लोकांनी कौल दिला आहे.
मागावर्गीयांना नोकऱ्यांमध्ये आरक्षणाला पाठिंबा देण्या संदर्भात काँग्रेसच्या बाजुने ४ टक्के, शिवसेना ३ टक्के, भाजप २ टक्के, राष्ट्रवादी ३ टक्के, बसपा सर्वाधिक १९ टक्के लोकांनी कौल दिला आहे.
रस्ते बांधणीबाबत काँग्रेस २ टक्के, शिवसेना १ टक्के, भाजप २ टक्के, राष्ट्रवादी २ टक्के, बसपा १ टक्के लोकांनी विश्वास व्यक्त केला आहे.
चांगला पक्ष अशी काँग्रेसबद्दल भावना व्यक्त करणाऱ्यांची संख्या आहे अवघी १ टक्के तीच परिस्थिती शिवसेना आणि भाजपचीही आहे.
बहुतांश मतदारांनी राजकीय पक्षांकडून फार अपेक्षा करणं सोडून दिलयं असाच निष्कर्ष वरील आकडेवारीवरुन काढला तर ते वावगं ठरु नये. राजकीय पक्षांना अंतर्मुख करणारी मतंच नागरिकांनी व्यक्त केली आहे.
विशिष्ट पक्षालाच मतदान करण्याविषयी कारण विचारला असता मतदारांनी दिलेली उत्तर अशी होती
गावांच्या सुधारणा योजना राबविल्याने काँग्रेसला पसंती देणाऱ्यांची संख्या होती २३ टक्के तर शिवसेनेला २८ टक्के भाजपला २२ टक्के राष्ट्रवादीला २३ टक्के आणि बसपाला १७ टक्के कौल सॅम्पलमधील प्रश्नकर्त्यांनी दिला.
राज्यातील द्रारिद्र्य निर्मुलना संदर्भात काँग्रेसला २२ टक्के, शिवसेनेला २६ टक्के, भाजपला १४ टक्के, राष्ट्रवादीला २१ तर बसपाला २२ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.
रोजगार निर्मिती संदर्भात काँग्रेसला १८ टक्के, शिवसेनेला २० टक्के, भाजपला २० टक्के, राष्ट्रवादीला २१ टक्के तर बसपाला १८ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्याबाबत काँग्रेसच्या बाजुने १७ टक्के, शिवसेना १९ टक्के, भाजप सर्वाधिक २७ टक्के, राष्ट्रवादी १७ टक्के आणि बसपा फक्त ६ टक्के कौल देण्यात आला.
शेतकऱ्यांना सहाय्य्कारी योजनां संदर्भात काँग्रेसला १७ टक्के, शिवसेनेला १५ टक्के, भाजप १६ टक्के, राष्ट्रवादी १८ टक्के, बसपा ७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.पक्ष नेतृत्वामुळे पक्षाला पसंतीक्रम देताना लोकांनी काँग्रेसच्या बाजुने १६ टक्के, शिवसेनाला २३ टक्के, भाजपला १६ टक्के, राष्ट्रवादी १६ टक्के, बसपाला सर्वाधिक २६ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.सर्वांना वीजेच्या उपलब्धतेच्या निकषावर काँग्रेसला १२ टक्के, शिवसेनेला ८ टक्के, भाजपला १५ टक्के, राष्ट्रवादीला १३ टक्के तर बसपाला फक्त ६ टक्के लोकांनी कौल दिला आहे.
जातीय सलोखा राखण्या संदर्भात तसचं अल्पसंख्यांकांच्या संरक्षणाबाबत काँग्रेसला १० टक्के, शिवसेनेला फक्त ४ टक्के, भाजपलाही ४ टक्के राष्ट्रवादीला त्याहीपेक्षा कमी ३ टक्के आणि बसपाला ११ टक्के लोकांनी मत दिली आहेत.
पिण्याचं पाणी उपल्बध करुन देण्याच्या निकषावर काँग्रेसला ९ टक्के, शिवसेनेला ६ टक्के, भाजपला ११ टक्के, राष्ट्रवादीला ११ टक्के आणि बसपाला ५ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्या संदर्भात काँग्रेसच्या बाजूने ९ टक्के, शिवसेना ११ टक्के, भाजप ८ टक्के, राष्ट्रवादी ६ टक्के आणि बसपा ६ टक्के लोकांनी मत नोंदवलं आहे. भ्रष्टाचार कमी करण्याबाबत काँग्रेसवर विश्वास व्यक्त करणाऱ्यांची संख्या आहे ८ टक्के, शिवसेना ९ टक्के, भाजप १० टक्के, राष्ट्रवादी १० टक्के आणि बसपा १२ टक्के आहे.सर्वांना शैक्षणिक लाभ पोहचवण्या संदर्भात काँग्रेसच्या पारड्यात ८ टक्क्यांनी, शिवसेनेच्या ७ टक्के, भाजप ७ टक्के, राष्ट्रवादी ८ टक्के आणि बसपा १३ टक्के लोकांनी मत टाकलं आहे.
महिला आणि बालिका कल्याणासाठी काम करण्याबाबत काँग्रेसवर ६ टक्के, शिवसेनेवर अवघ्या २ टक्के, भाजप ३ टक्के, राष्ट्रवादी ३ टक्के आणि बसपावर २ टक्के लोकांनी विश्वास दर्शवला आहे.
दहशतवादाचा समर्थपणे मुकाबला करण्या संदर्भात काँग्रेसवर विश्वास व्यक्त करणऱ्यांची संख्या आहे ५ टक्के तर शिवसेनेवर १० टक्के, भाजप ९ टक्के, राष्ट्रवादी ५ टक्के आणि बसपावर ४ टक्के इतकी आहे.
उद्योग क्षेत्र विकास संदर्भात काँग्रेसच्या बाजुने ५ टक्के, शिवसेना ६ टक्के, भाजप ५ टक्के, राष्ट्रवादी ३ टक्के आणि बसपा ७ टक्के कौल लोकांनी दिला आहे
वैद्यकीय सुविधा पुरविण्याबाबत लोकांनी काँग्रेस ४ टक्के, शिवसेना ३ टक्के, भाजप ५ टक्के, राष्ट्रवादी ३ टक्के आणि बसपा २ टक्के पसंती दिली आहे.दुरसंचार सुविधांबाबत काँग्रेसला ४ टक्के, शिवसेनेला ३ टक्के, भाजप ४ टक्के, राष्ट्रवादी ३ टक्के आणि बसपाला २ टक्के लोकांनी कौल दिला आहे.
मागावर्गीयांना नोकऱ्यांमध्ये आरक्षणाला पाठिंबा देण्या संदर्भात काँग्रेसच्या बाजुने ४ टक्के, शिवसेना ३ टक्के, भाजप २ टक्के, राष्ट्रवादी ३ टक्के, बसपा सर्वाधिक १९ टक्के लोकांनी कौल दिला आहे.
रस्ते बांधणीबाबत काँग्रेस २ टक्के, शिवसेना १ टक्के, भाजप २ टक्के, राष्ट्रवादी २ टक्के, बसपा १ टक्के लोकांनी विश्वास व्यक्त केला आहे.
चांगला पक्ष अशी काँग्रेसबद्दल भावना व्यक्त करणाऱ्यांची संख्या आहे अवघी १ टक्के तीच परिस्थिती शिवसेना आणि भाजपचीही आहे.
बहुतांश मतदारांनी राजकीय पक्षांकडून फार अपेक्षा करणं सोडून दिलयं असाच निष्कर्ष वरील आकडेवारीवरुन काढला तर ते वावगं ठरु नये. राजकीय पक्षांना अंतर्मुख करणारी मतंच नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रविवार, २२ मार्च, २००९
वरूण गांधी अखेर दोषी

प्रक्षोभक भाषणप्रकरणी वरूण गांधींना अखेर निवडणूक आयोगानं दोषी ठरवलं आहे. उत्तरप्रदेशमधल्या पिलभीत येथे वरूण गांधी यांनी आपल्या भाषणात प्रक्षोभक विधानं केल्याचा ठपका ठेवत निवडणूक आयोगानं वरूण गांधींना दोषी ठरवलं आहे. त्याचप्रमाणं निवडणूक आयोगानं भाजपालाही वरूण गांधींना उमेदवारी न देण्याची सूचना केली आहे.पुढे जाऊन वरूण गांधींवर सार्वजनिक भाषण बंदीचीही कारवाई होऊ शकते.त्यामुळं भाजपानं ''चिंगारी'' असा ढोल बडवत स्टार प्रचारक म्हणून उतरवलेली वरूण गांधी नावाची ही ''चिंगारी'' निवडणुकीआधीच विझली आहे.
शनिवार, २१ मार्च, २००९
मंडलिकांचा 'राष्ट्रवादी'ला रामराम
शरद पवार यांच्यावर टीका करुन बंडाचे निशाण फडकावणारे सदाशिवराव मंडलिक यांनी आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादीने कोल्हापुरातून उमेदवारी दिली तरी अपक्ष लढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केलाय. शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळं मंडलिक यांना राष्ट्रवादीचं तिकीट मिळण्याची शक्यता संपुष्टात आलीय. त्यामुळे मंडलिक गेले चार दिवस जिल्ह्यात चाचपणी करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. कोल्हापूर मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना मंडलिक यांना मदत करेल तर हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांच्यामागे मंडलिक समर्थक उभे राहतील. खासदार मंडलिक आणि राजू शेट्टी यांच्या हातमिळवणीने कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातली राजकीय समीकरणं बदलतील असं जाणकारांचं मत आहे.
26-22 च्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जागावाटपाचा घोळ एकादाचा सुटला असं म्हणायला हरकत नाही. २६-२२च्या फॉर्मुल्यावर दोन्ही पक्षात एकमत झालंय. काँग्रेसच्या रात्री पार पडलेल्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीत आठ उमेदवारांची नावं निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
शुक्रवार, २० मार्च, २००९
अपडेट 20 मार्च
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 22-26 फॉर्म्युल्याच्या समझोत्याची राष्ट्रवादीचे तारिक अन्वर यांच्याकडून दिल्लीत घोषणा तर, काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटप अजून पूर्ण झाले नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे मुंबईत वक्तव्य.
राष्ट्रवादीकडून काही जागांच्या संबंधी मुद्दे स्पष्ट करावेत- माणिकराव ठाकरे
लखनौ-बसपा उत्तरप्रदेशातील लोकसभेच्या सर्व ८० जागा लढविणार
दिल्ली-राष्ट्रीय जनता दलाचे साधू यादव, गिरिधारी यादव, रामय्या राम यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
मुंबई- पैसे वाटल्याप्रकरणी अभिनेता, खासदार गोविंदा जिल्हाधिकाऱ्यासमोर हजर, पैसे वाटण्याचा आरोप हे राजकीय षडयंत्र
लोकसभेसाठी कांतीसेनेच्या 19 उमेदवारांची औरंगाबादमध्ये घोषणा
मराठवाड्यातून ६ तर मुंबईतून २ उमेदवार
काँग्रेस राष्ट्रवादीचे संभाव्य जागा वाटप
राष्ट्रवादीच्या 22 जागा- अकोला, दिंडोरी, नॉर्थ ईस्ट मुंबई, उस्मानाबाद, बारामती, बीड, माढा,
अहमदनगर, हिंगोली, परभणी,नाशिक, कल्याण,ठाणे, मावळ, शिरूर,सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, जळगाव, रावेर, बुलढाणा, भंडारा.
काँग्रेसच्या 26 जागा-धुळे, वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, पालघर, सांगली, शिर्डी, जालना, रामटेक, पुणे, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, नॉर्थवेस्ट –मुंबई, मुंबई-उत्तर मध्य, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदूरबार, भिवंडी, लातूर, सोलापूर.
नाशकात उद्या राज ठाकरे प्रचाराचा नारळ फोडणार
नाशकात मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीशी, प्रक्षोभक भाषण न करण्याच्य़ा सूचना
मेघालयातील राष्ट्रपती राजवटी विरोधात पी.ए.संगमांनी घेतल्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी प्रकाश करात, सीताराम येच्यूरी यांचीही घेतली भेट
लालकृष्ण आडवाणींनाही भेटले राष्ट्रवादीचे नेते पी.ए.संगमा
राष्ट्रवादीकडून काही जागांच्या संबंधी मुद्दे स्पष्ट करावेत- माणिकराव ठाकरे
लखनौ-बसपा उत्तरप्रदेशातील लोकसभेच्या सर्व ८० जागा लढविणार
दिल्ली-राष्ट्रीय जनता दलाचे साधू यादव, गिरिधारी यादव, रामय्या राम यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
मुंबई- पैसे वाटल्याप्रकरणी अभिनेता, खासदार गोविंदा जिल्हाधिकाऱ्यासमोर हजर, पैसे वाटण्याचा आरोप हे राजकीय षडयंत्र
लोकसभेसाठी कांतीसेनेच्या 19 उमेदवारांची औरंगाबादमध्ये घोषणा
मराठवाड्यातून ६ तर मुंबईतून २ उमेदवार
काँग्रेस राष्ट्रवादीचे संभाव्य जागा वाटप
राष्ट्रवादीच्या 22 जागा- अकोला, दिंडोरी, नॉर्थ ईस्ट मुंबई, उस्मानाबाद, बारामती, बीड, माढा,
अहमदनगर, हिंगोली, परभणी,नाशिक, कल्याण,ठाणे, मावळ, शिरूर,सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, जळगाव, रावेर, बुलढाणा, भंडारा.
काँग्रेसच्या 26 जागा-धुळे, वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, पालघर, सांगली, शिर्डी, जालना, रामटेक, पुणे, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, नॉर्थवेस्ट –मुंबई, मुंबई-उत्तर मध्य, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदूरबार, भिवंडी, लातूर, सोलापूर.
नाशकात उद्या राज ठाकरे प्रचाराचा नारळ फोडणार
नाशकात मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीशी, प्रक्षोभक भाषण न करण्याच्य़ा सूचना
मेघालयातील राष्ट्रपती राजवटी विरोधात पी.ए.संगमांनी घेतल्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी प्रकाश करात, सीताराम येच्यूरी यांचीही घेतली भेट
लालकृष्ण आडवाणींनाही भेटले राष्ट्रवादीचे नेते पी.ए.संगमा
गुरुवार, १९ मार्च, २००९
काँग्रेस उत्तरप्रदेशात लोकसभेच्या ५०-५५ जागा लढवणार

राज्यात काही भागांमध्ये प्रभाव असणाऱ्या छोट्या पक्षांशी जागा वाटपाची बोलणी करण्यात येत आहेत. जिथे काँग्रेसला स्वताला उमेदवार उभं करणं शक्य होणार नाही तिथे अशा छोट्या पक्षांना जागा सोडण्यात येतील असं जोशी म्हणाल्या.
समाजवादी पक्षाने जागा वाटपाची बोलणी पूर्णपणे बंद केल्यानंतर काँग्रेसने आता निवडणूक पूर्व युतीसाठी छोट्या पक्षांशी संपर्क साधला आहे. समाजवादी पक्षाशी युती होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे कारण ज्या जागा काँग्रेसच्या ताब्यात आहेत तिथे उमेदवार उभ न करण्याचं आश्वासन देखील त्यांनी पाळेललं नाही असं सूत्रांनी सांगितलं.
काँग्रेसने अपना दल, बहुजन समाज स्वाभिमान संघर्ष समिती या सारख्या छोट्या पक्षांशी संपर्क साधला आहे. या पक्षांचा काही भागांवर आणि जातींवर प्रभाव आहे त्यामुळेच त्यांच्याशी बोलणी सुरु करण्यात आली आहेत.
अपडेट 19 मार्च
“महाराष्ट्रात काय होईल हे मला माहित नाही पण नॉर्थ इस्टमध्ये मेघालय सरकार फक्त एका मतासाठी पडलं. राष्ट्रवादीचे नेते तारिक अन्वर यांच्यासाठी बिहारमध्ये काँग्रेस एक जागा सोडू शकत नसेल राष्ट्रवादीने काँग्रेस सोबत का जावं” असं राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते पी ए संगमा यांनी दिल्लीत म्हटलं आहे.
दहशतवादी कसाबला ताज हॉटेलसमोर फाशी द्या –गोपीनाथ मुंडेंची विधानसभेत मागणी
मी आणि भूजबळही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाहीत – गोपीनाथ मुंडे यांचं विधान सभेत स्पष्टीकरण, याबाबतीत आमच्या विरोधात अपप्रचार केला जातोय- गोपीनाथ मुंडे
बीडचे राष्ट्रवादीचे खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश.
वरूण गांधी यांचे पिलिभित येथील प्रक्षोभक भाषण प्रकरण
वरूण गांधींचा अलाहाबाद हायकोर्टात एफआयआर रद्द करण्यासाठी अर्ज दाखल.
मी ग्राऊंड रियालिटी मान्य केली पाहिजे, पंतप्रधानपदासाठी पुरेसं संख्याबळ लागतं अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत दिली.
दिल्लीत आयपीएलच्या संयोजनाविषयी शरद पवार आणि विजय मल्ल्या यांची भेट झाल्याची चर्चा
लोकसभेसाठी शिवसेनेच्या 22 पैकी 15 उमेदवारांची यादी जाहीर, पुढच्या महिन्यात प्रचाराचा नारळ फोडणार - उद्धव ठाकरे यांच्याकडून घोषणा
कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार सदाशिवराव मंडलिक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाटेवर- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार राजू शेट्टी यांची माहिती.
सदाशिवराव मंडलिक कोल्हापुरातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संभाव्य उमेदवार
दहशतवादी कसाबला ताज हॉटेलसमोर फाशी द्या –गोपीनाथ मुंडेंची विधानसभेत मागणी
मी आणि भूजबळही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाहीत – गोपीनाथ मुंडे यांचं विधान सभेत स्पष्टीकरण, याबाबतीत आमच्या विरोधात अपप्रचार केला जातोय- गोपीनाथ मुंडे
बीडचे राष्ट्रवादीचे खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश.
वरूण गांधी यांचे पिलिभित येथील प्रक्षोभक भाषण प्रकरण
वरूण गांधींचा अलाहाबाद हायकोर्टात एफआयआर रद्द करण्यासाठी अर्ज दाखल.
मी ग्राऊंड रियालिटी मान्य केली पाहिजे, पंतप्रधानपदासाठी पुरेसं संख्याबळ लागतं अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत दिली.
दिल्लीत आयपीएलच्या संयोजनाविषयी शरद पवार आणि विजय मल्ल्या यांची भेट झाल्याची चर्चा
लोकसभेसाठी शिवसेनेच्या 22 पैकी 15 उमेदवारांची यादी जाहीर, पुढच्या महिन्यात प्रचाराचा नारळ फोडणार - उद्धव ठाकरे यांच्याकडून घोषणा
कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार सदाशिवराव मंडलिक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाटेवर- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार राजू शेट्टी यांची माहिती.
सदाशिवराव मंडलिक कोल्हापुरातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संभाव्य उमेदवार
बुधवार, १८ मार्च, २००९
वरूण गांधींच्या यापुढील सर्व सभांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग

...अखेर राष्ट्रवादीचं घड्याळ काँग्रेसच्या हातावर!
हे राजकीय षड्यंत्र - वरुण गांधी

आपल्या भाषणाबाबत वरुण गांधींनी आज मीडियासमोर खुलासा केला आहे. पिलभीतमध्ये केलेल्या भाषणावर सफाई देताना वरूण यांनी माझ्याविरोधात विरोधकांनी राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप केलाय. मी भारताविरोधी कोणतंच भाष्य केलं नाही.मला हिंदुत्वावर गर्व असून माझा सर्व धर्मांवर विश्वास आहे.मी गांधी,हिंदू आणि मुख्य म्हणजे भारतीय आहे.समाजात असंतोष परसरविण्याचा माझा उद्देश अजिबात नाही. मी नेहमी भारताच्या हिताचाच पुरस्कार केलाय. शिवाय ४ तारखेचं भाषण १६ तारखेला दाखवलंच कसं असा सवालही त्यांनी विचारलाय.
मंगळवार, १७ मार्च, २००९
कोणी थप्पड मारली,तर त्याचा हातच तोडून टाका - वरुण गांधी
वरूण गांधी..गांधी घराण्याचे आणखी एक वारसदार... मेनका गांधी यांचे पुत्र... भाजपाचे लोकसभेसाठीचे उमेदवार. उत्तरप्रदेशातील पीलीभित मतदारसंघातून ते निवडणूक ल
ढवतायत. त्यांनी देशाच्या संस्कृतीची एकतेची आणि परंपरेला लाज आणणारं भाषण केलं.'जय श्रीराम'ची घोषणा करीत देशातील मुस्लिमधार्जिण्या धोरणाविरोधात वरुण गांधी यांनी जोरदार हल्ला चढविला.'हिंदूंकडे बोट दाखवण्याची कोणी हिंमत केली तर तो हात मी तोडून टाकीन' अशा कडक शब्दात प्रचारसभेत वरुण गांधी बरसले.

या प्रक्षोभक भाषणाची दखल निवडणूक आयोगानं घेतली आणि त्यांना नोटीसही बजावली. पण आता हे प्रकरण इतक्यात शांत होण्याची चिन्हं नाहीएत. कारण भाजपामधील मुस्लिम नेते वरूण गांधींच्या भाषणावर नाराज झाले आहेत. त्यांनी वरूण गांधींना धारेवर धरलय. आणि तोंडावर लगाम घालण्याचा इशाराही दिलाय.पण प्रकरण चिघळल्यावर वरूण गांधींनी मीडियाला मिळालेली भाषणाची सीडी बनावट असल्याचं म्हटलय.
दुसरीकडे भाजपा नेते व्यंकय्या नायडूंनी मात्र वरूण गांधींना पाठिंबा दिलाय. त्यामुळे वरूण गांधी प्रकरणावरून भाजपामध्ये दोन गट पडण्याची चिन्ह आहेत. निवडणुकीच्या तोंडावर वरूण गांधींनी एका समाजाला दुखावलय. सुजाण मतदार मतपेटीच्या माध्यमातून त्यांना हिसका दाखवतील. मात्र निवडणुकीत मताचा जोगवा मागायला जाणा-या भाजपाच्या अडचणीत आणखीनच भर पडलीए हे मात्र नक्की.
उमा भारतींचा पंतप्रधानपदासाठी आडवाणींना पाठिंबा
आपल्या पत्रातील संदेशात उमा भारती यांनी लालकृष्ण आडवाणी सध्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असून पंतप्रधानपदाला लायक उमेदवार असल्याचं म्हटलं आहे. आडवाणींना पंतप्रधानपदी पाहण्याची आपली इच्छा असल्याचही उमा भारती यांनी पत्रात सांगितलं आहे.
राजकारणात आडवाणी यांच्या सोबत दिर्घकाळ काम केल्याचे तसेच आडवाणींसोबत आपण राजकारणातील अनेक बरे वाईट दिवस पाहिले आहेत. सध्या लालकृष्ण आडवाणी आपल्या जीवनातील सर्वात महत्वाच्या लढाईला तोंड देत आहेत. अशा वेळी आडवाणींना पाठिंबा देण्यास आपल्याला आनंद होईल असं उमा भारती यांनी म्हटलं आहे.
लेबल:
उमा भारती,
भाजप,
लालकृष्ण आडवाणी,
bjp,
lal krishna adwani,
uma bharti
भाषणाआधी पुरेशी तयारी करा!
आम्ही आमच्या उमेदवारांना भाषणाची तयारी करण्याची तसेच संसदीय भाषेचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत असे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सिद्धार्थ नाथ यांनी दिल्लीत सांगितलं. पिलिभितमधील प्रक्षोभक भाषण प्रकरणी आम्ही योग्य ती कारवाई करू पण त्या भाषणात खरोखर प्रक्षोभकपणा होता का याचे पुरावे नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पिलिभित येथील प्रक्षोभक भाषण प्रकरणी भाजपचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी वरूण गांधी यांच्यावर टीका केली आहे.
वरूण गांधी यांनी पिलिभित येथील भाषणात म्हणाले "हा काँग्रेसचा हात नसून भाजपचं कमळाचं फूल आहे. आणि हे फूल.......चे शीर कापेल, जय श्री राम." इंदिरा गांधी यांचे नातू असलेले वरूण गांधी हे एवढ्यावरच थांबले नाहीत तर "हिन्दू हे कमकुवत आणि नेतृत्वहीन झाले आहेत असं कुणी म्हणत असेल तर मी त्यांचे हात कापेल"
लेबल:
भाजप,
वरूण गांधी,
bjp,
varun gandhi
बिहारमध्ये लालू यादव रामविलास पासवान यांची युती

लेबल:
काँग्रेस,
राष्ट्रीय जनता दल,
लोक जनशक्ती पार्टी,
congress,
LJP,
RJD
सोमवार, १६ मार्च, २००९
पुढाऱ्याचं टार्गेट यंगिस्तान
लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत आणि राजकीय पक्ष युवा पिढीला साद कशी घालता येईल त्याची व्युहरचना आखत आहेत. निवडणुकीत युवा पिढीचं मतदान निर्णायक ठरणार आहे कारण एकूण मतदारांपैकी दोन तृतियांश मतदार पस्तिशीच्या आतले आहेत. पण कळीचा प्रश्न आहे की हे युवा मतदार मतदान करतील का?त्यामुळेच एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी ब्लॉग विश्वात सफर करत आहेत. तर राहुल गांधी कॉलेज कॅम्पसना भेटी देत आहेत.
तरुण मतदारांशी केवळ संवाद साधून भागणार नाही तर पोलिंग बुथ पर्यंत त्यांना खेचून आणायची चुंबकीय शक्ती राजकीय पक्षांना निर्माण करावी लागणार आहे.सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीने 1996, 1998, 1999 आणि 2004 मध्ये मतदानांनतर केलेल्या सर्वेक्षणात 18-25 वयोगटातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी सातत्याने मतदान केलंय. पण 18-25 वयोगटातल्या मतदारांच्या तुलनेत 26-35, 36-45, 46-55 वयोगटातील मतदारांनी सातत्याने कमी मतदान केल्याचं आढळून आलंय. पण 46-55 मध्यमवयोगटात मतदानाचं प्रमाण सर्वाधिक आढळून आलंय. त्याचप्रमाणे 56 पेक्षा जास्त असलेल्या वयोगटात परत मतदानाच्या प्रमाणात घट दिसून आली. 1991 सालच्या निवडणुकीत 58 टक्के मतदान झालं होतं, तर 18-25 वयोगटात
मतदानाचं प्रमाण होतं 54.1 टक्के. सर्वाधिक मतदान केलं होतं 46-55 वयोगटातल्या मतदारांनी... त्याचं प्रमाण होतं 61.2 टक्के.2004 सालच्या निवडणुकीत 18-25 वयोगटातल्या मतदारांनी 54.7 टक्के मतदान केलं तर एकूण मतदानाची सरासरी होती 58.1 टक्के. या निवडणुकीतही 46-55 वयोगटातल्या मतदारांनी सर्वाधिक मतदान केलं होतं प्रमाण होतं 62.6 टक्के. एकंदरीत राजकीय पक्षांना तरुण मतदारांना मतदानासाठी उद्युक्त करायला बरेच प्रयास करावे लागणार आहेत आणि राजकीय प्रवाहात आणि निवडणूक प्रक्रियेत तरुणांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्यासाठी त्यांच्या भाषेतच संवाद साधावा लागणार आहे. आता ही कसरत राजकीय पक्ष यशस्वीपणे कशी पार पडतात ते पाहाणं निश्चितच मनोरंजक ठरणार आहे.

लेबल:
lal krishna adwani,
rahul
हत्तीची झाँकी, दिल्ली बाकी
गेल्या काही वर्षीत देशभरातील सर्वच राज्यांमध्ये त्यांनी अचूक रणनितीची आखणी केली आहे. भारतातील सर्वात मोठ्या राज्यावर सत्तारूढ झाल्यानंतर मायावतींना महत्वाकांक्षा आहे ती पंतप्रधानपद मिळवण्याची.
काही वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी कांशीराम यांना राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली होती पण तेव्हा त्यांनी आपल्याला पंतप्रधान व्हायचं आहे हे स्पष्ट शब्दात सांगितलं होतं.
आता त्यांच्या शिष्या त्यांचं स्वप्न पूर्णत्वास नेतील का, याचं उत्तर येणारा काळ देईल. मायावतींनी मात्र राजकीय डावपेच, आडाखे आणि व्यूहरचनेत कोणतीही कसूर
महाराष्ट्र
बसपाने उत्तरप्रदेशातील सोशल इंजिनिअरिंगच्या प्रयोगाचा पुढचा अध्याय महाराष्ट्रात लिहिण्याचं ठरविलं आहे. पक्षाने पहिली चार उमेदवारांची यादी जाहीर केली त्यातील सर्व उमेदवार ब्राह्मण समाजाचे आहेत. तसंच चारही मतदारसंघात ब्राह्मण मतदारांची संख्याही मोठी आहे. पण या सर्वांबरोबरच उमेदवार आर्थिक दृष्ट्याही तगडे आहेत. पुण्यातून बांधकाम क्षेत्रातले मातब्बर डी.एस.कुलकर्णी, नाशिकमधून काळाराम मंदिराचे पुजारी सुधीरदास महंत, ठाण्यातून शिपिंग व्यवसायिक ए.के.त्रिपाठी आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून पर्यावरण बचावाचा लढा देणारे डॉ.जयेंद्र परूळेकर यांना उमेदवारी देण्यात आलीय.
मुंबई (दक्षिण-मध्य) मधून अरुण गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी ४६ जागा बसपाने लढवल्या होत्या. तेव्हा विदर्भातल्या अकरा पैकी दहा जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पराभवास बसपाच्या उमेदवारांनी मोठा हातभार लावला होता.
मध्यप्रदेश
प्रत्येक मतदारसंघात उमेदवारीसाठी सात ते आठ इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाल्याचं बसपाचे मध्य प्रदेश प्रमुख नारायण प्रसाद अहिरवार सांगतात. कांशीराम यांच्या काळातच बसपाने मध्यप्रदेशात हातपाय पसरले होते. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जरी केवळ सात जागांवर विजय मिळवता आला तरीही अकरा टक्के मत पक्षाने मिळवली.

एवढचं नव्हे तर बसपाच्या २० उमेदवारांनी ३०-३५ टक्के मतं मिळवली. पक्षाने घेतलेल्या आढाव्यानुसार राज्यातल्या १२ जागा ए कॅटेगरीत मोडतात. ए कॅटेगरी म्हणजे असे लोकसभा मतदारसंघ जिथे पक्षाने उत्तम कामगिरी बजावली आहे आणि दोन लाखांपेक्षा अधिक मतं मिळवली आहेत. मध्य प्रदेशातल्या उमेदवारांची यादी तयार असून मायावतींच्या मंजूरी मिळणं फक्त शिल्लक आहे.
राजस्थान आणि दिल्ली
बसपाची भूमिका निवडणुकीत उमेदवार पाडण्यापुरती असण्याचे दिवस सरले आहेत. राजस्थान, दिल्ली, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ मधील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमधल्या पक्षाच्या कामगिरीने ते सिध्द केलं आहे. आता आम्हाला काही राज्यांमध्ये जागा जिंकण्याची आशा आहे. ही प्रतिक्रिया आहे बसपाच्या एका वरिष्ठ नेत्याची. राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत आठ टक्के मत आणि सहा विधानसभेच्या जागांवर पक्षाने विजय मिळवला. आता पक्षाने दोन आमदारांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.
दिल्लीमध्ये सातही जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचं मुख्य लक्ष्य असेल ते दक्षिण दिल्ली, वायव्य दिल्ली आणि पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघांवर.
पंजाब आणि हरियाणा
उत्तरप्रदेश बरोबरीनेच उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणात उमेदवार निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या राज्यांमध्ये पक्षाच्या भाईचारा कमिट्यांवर सोपवण्यात आलेली जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पडली आहे, त्यामुळे उमेदवार निवडीची प्रक्रिया इतक्या जलदगतीने पार पडली आहे.
पंजाबमधील १३ पैकी १२ जागांवर उमेदवारांच्या नावांना हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. त्यात माजी राज्यपाल बी. के. एन. चिब्बर यांना अमृतसरमधून, निवृत्त इंडियन फॉरेन सर्व्हिस ऑफिसर सुरजीत सिंग यांना जालंधरमधून तसेच माजी सेशन्स जज गुरनाम सिंग सेवक अशा मातब्बरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.
बिहार
बिहारमधील उमेदवारांची यादी लवकरच मायावती जाहीर करतील. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सीमेलगत असलेल्या प्रदेशांमध्येच बसपाची कामगिरी चांगली राहिल असं बसपाच्या नेत्याने सांगितलं.
दक्षिण भारत
कर्नाटकमधील तिसऱ्या आघाडीच्या रॅलीला पक्षाचे राष्ट्रीय सचिव सतीशचंद्र मिश्रा यांना पाठविण्याचा निर्णय मायावतींनी पूर्ण विचाराअंती घेतला होता. सर्व पर्यांयाचा विचार करुन जेव्हा आपलं स्थान बळकट आहे आणि वाटाघाटींमध्ये आपलं घोडं पुढे दामटवू शकतो याची खात्री झाल्यांनंतरच त्यांनी तिसऱ्या आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर दावा सांगितला योगायोगाने काशीराम यांच्या जयंतीच्या तीन दिवस अगोदरच रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मायावतींनी एका दगडात दोन पक्षी मारले. त्यांनी आपल्याला पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्यात यावं यासाठी रॅलीची संधी अचूक साधली आणि त्याचबरोबर त्यांनी तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांना पक्षाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं.
दक्षिण भारतातील मतदारांमध्ये त्यांच्या लोकप्रियतेने उच्चांक गाठला. अर्थातच केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक मध्ये बसपाच्या संघटनात्मक बांधणीचा तिसरा टप्पा ओलांडला आहे. मायावती केवळ लोकप्रिय नेत्याच नाहीत तर अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना नुकसान पोहचवण्याची ताकद बसपाने कमावली आहे.
केरळमधील लोकसभेच्या २० जागांपैकी १३ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. केरळमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाने १४० पैकी १०६ जागा लढवल्या होत्या आणि पक्षाने १.२४ टक्के मतं मिळवली होती. केरळमध्ये पहिल्यांदाच बसपा सर्व जागा लढवणार असल्याचं सुरेश मानसे यांनी सांगितलं. मानसे हे केरळ, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशचे प्रभारी आहेत.
कर्नाटकमध्येही पक्षाने दखल घेण्याजोगं अस्तित्व निर्माण केलं आहे. मडिगा, गोहारा आणि होलिया जातींमध्ये पक्षाने मोठं काम उभं केलं आहे. लिंगायतांमध्येही अनेक पोटजाती आहेत आणि पक्षाच्या भाईचारा कमिट्यांनी या पोटजातींमध्ये संघटना पोहचवली आहे. कर्नाटकमधील २८ जागांपैकी १५ जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली असल्याचं कर्नाटकचे प्रभारी वीर सिंग यांनी सांगितलं.
पक्षाने संपूर्ण भारतात हातपाय पसरले आहेत आणि लोकसभेच्या ५४३ जागांपैकी जास्तीत जास्त जागा लढवण्याचा पक्षाचा निर्धार आहे.
नोटीशीला गोविंदाचं उत्तर

शनिवार, १४ मार्च, २००९
मनमोकळे शरद पवार काय म्हणतायतं?
पत्रकारांना सहसा उत्तरं देण्यास टाळाटाळा करणारे, मुद्यांना बगल देणारे शरद पवार निवडणुकांचा मौसम आल्यानं आता बोलायला लागले आहेत. आता प्रश्न पडलायं की साहेब एवढे मनमोकळे झाले कसे? पवार साहेबांनी म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या माणसाने आता पंतप्रधान व्हायला हवं पण आता पवारांनी मीडियावर खापर फोडलं आणि हा तर मीडियाने केलेला विपर्यास असल्याचं म्हटलं आहे. पाहू या पवार काय म्हणाले?
लेबल:
शरद पवार,
sharad pawar
निवडून आल्यानंतर मोबाईल, लॅपटॉप घ्या..! पण मतं द्या!

देशातील राजकीय नेत्यांनी मागील अनेक वर्षांपासून आश्वासन दिल्यानंतर अनेक गावांमध्ये अजुन पाणी हाच प्रश्न सुटलेला नसताना या अफलातून आश्वासनामुळे राजकारणात वादंग माजेल असं जाणकारांना वाटतयं.
लेबल:
लालकृष्ण आडवाणी,
bjp,
lal krishna adwani,
NDA
शरद पवार यांच्या बद्दल चांगलं बोललो तर...?
शरद पवार यांच्या बद्दल चांगलं बोललो तर...?
पाहा शिवसेना नेते संजय राऊत यांचे वक्तव्य.
पाहा शिवसेना नेते संजय राऊत यांचे वक्तव्य.
लेबल:
शरद पवार,
सेना,
sena,
sharad pawar
मनसे मुंबईतल्या सहाही जागा लढवणार

मागील लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा सेनेला जिंकता आली होती. पाच जागांवर काँग्रेसने मजल मारली होती. त्यामुळे शिवसेनेसाठी ही एक डोकेदुखी ठरणार आहे. जर मनसेमुळे शिवसेनेच्या मतांवर परिणाम होत असेल तर सहाजिकच भाजपच्या मतांवरही परिणाम होणार आहे.
दोन जिल्ह्याचा गाव उपाशी

भारतीय राज्यघटनेनुसार देशातील प्रत्येक नागरिकास मिळालेला अधिकार म्हणजे मतदानाचा. आज देशातील खेड्यापाड्यात हाच मतदानाचा एकमेव अधिकार प्रभावी हत्यारच ठरतो. परंतू जगात लोकशाहीप्रधान देश म्हणून लौकीक मिरवणाऱ्या भारताची 15 वी लोकसभा स्थापन होण्याची वेळ आली असली तरी देशातील अनेक घटक मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहिले आहेत. अद्याप मतदानाचा हक्कच पोहोचला नाही तर इतर योजना कधी पोहोचणार...अशी अवस्था आहे वाशिम जिल्ह्यातल्या पांगरी महादेव या गावची.देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना, देशभरातील नेते-कार्यकर्ते असलेल्या शक्तीनिशी रणशिंग फुंकत आहेत तर काहीजण युती-आघाड्यांचं उसनं अवसान घेऊन प्रचाराची तुतारी फुंकत आहेत. देशभर निवडणुकांचे पडघम वाजत असताना वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातल्या पांगरी महादेव गावात मात्र निवडणुकांचा साधा मागमुसही नाही. कारण इथं ना कोणाकडं मतदान करण्याचा अधिकार आहे ना कोणाकडं मतदार ओळखपत्र. 900 ची लोकसंख्या असलेलं आणि महादेवाच्या जागृत देवस्थानामुळं जिल्ह्यात प्रसिद्ध असलेलं महादेवपीर हे गाव जिल्हा प्रशासनाच्या कागदेपत्री आजही उपेक्षित आहे. तीन वर्षांपुर्वी हे गाव अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात वर्ग करण्यात आले, मात्र आजही या गावात ग्रामपंचायत, सचिव आणि ग्रामसेवकांची कार्यालये नाहीत. इतर सुविधांची वाणवा तर पाचवीलाच पुजलेली. गावाचा कारभार दोन्ही जिल्हा कार्यालयातून हाकला जात असल्याचं बोललं जातय. असं असेल तर या गावाची अवस्था पाहता 'दोन्ही घरचा पाहुना उपाशी'अशीच परिस्थिती आहे.
जनता दरबारी जाण्याआधी पुढारी साई दरबारात

निवडणुकीचं दिव्य पार करण्यासाठी जनता दरबारातून निवडून येणाऱ्या पुढाऱ्यांवी साई दरबारी गर्दी केली आहे. अनेक पुढाऱ्यांनी शिर्डीच्या साईबाबांना साकडं घालण्यास सुरूवात केली आहे. राजकीय़ नेते आणि उमेदवार साईबाबांच्या दरबारी गर्दी करू लागले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रातीस साई भक्तांची संख्या वाढली आहे. राज्यातूनच नाही तर इतर राज्यातूनही साई भक्तांनी शिर्डीत गर्दी केली आहे.
प्रफुल्ल पटेल, पतंगराव कदम, जया प्रदा, स्मृति इराणी, लालूप्रसाद यादव, मुनिअप्पा, रामदास कदम, विजय वेडट्टीवार अशा अनेक पुढाऱ्यांचा समावेश आहे.
एवढच नाही तर काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधीही मागील वर्षी साई दरबारात येऊन नतमस्तक झाल्या होत्या. निवडणुकांचे दिव्य उभ राहिलं असताना पुढाऱ्यांना आता साईबाबांची आठवण होतं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रातीस साई भक्तांची संख्या वाढली आहे. राज्यातूनच नाही तर इतर राज्यातूनही साई भक्तांनी शिर्डीत गर्दी केली आहे.
प्रफुल्ल पटेल, पतंगराव कदम, जया प्रदा, स्मृति इराणी, लालूप्रसाद यादव, मुनिअप्पा, रामदास कदम, विजय वेडट्टीवार अशा अनेक पुढाऱ्यांचा समावेश आहे.
एवढच नाही तर काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधीही मागील वर्षी साई दरबारात येऊन नतमस्तक झाल्या होत्या. निवडणुकांचे दिव्य उभ राहिलं असताना पुढाऱ्यांना आता साईबाबांची आठवण होतं आहे.
लेबल:
पतंगराव कदम,
शिर्डी,
सोनिया,
lalu yadav,
patangrao kadam,
shirdi,
sonia
निवडणूक प्रचारात इंटर्न
वेगवेगळ्या व्यवसायिक अभ्यासक्रमांचे विद्यार्थी इंटर्नशिपकरता नेहमीच बहुराष्ट्रीय कंपन्यांना प्राधान्य देतात, मात्र एचआर क़ॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वेगळा मार्ग निवडला आहे. एचआर कॉलेजचे 50 विद्यार्थी एक
एप्रिल पासून खासदार मिलिंद देवरांच्या निवडणूक प्रचारात इंटर्नशीप करणार आहेत. निवडणूक प्रचार काय असतो याची कल्पना या विद्यार्थ्यांना इंटर्नशीपमुळे येईल. अश्या प्रकारची संधी आमच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्यांदा मिळत आहे असं कॉलेजच्या प्राचार्या इंदू सहानी यांनी सांगितलं. देवरा हे आदर्श उमेदवार असल्याचं मत गोविंद शोरेवाला या विद्यार्थाचे व्यक्त केलंय. दक्षिण मुंबई मतदारसंघाच्या प्रतिनिधीला आवश्यक असणारे सर्व नेतृत्व गुण त्यांच्यात असल्याचं शोरेवालाला वाटतं. एका प्रकल्पाच्या निमित्ताने आपण देवरांच्या संपर्कात आलो तेव्हा त्यांच्याशी तरुण पिढी विविध स्तरावर सहज संवाद साधू शकते हे जाणवलं. ओबामांच्या प्रचारापासून स्फूर्ती घेत तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर, तसंच तळागाळात व्यापक संपर्क साधण्याचं निश्चित करण्यात आलंय. ओबामांच्या प्रचारात इंटरनेट हे सर्वात ताकदीचं माध्यम म्हणून सर्वांना परिचीत झालं तेच वापरात आणण्यात येणार आहे. विद्यार्थी प्रचारासाठी घरोघर जाणार आहेत तसंच चर्चा, व्यक्तिगत संपर्क, एसएमएस आणि फोन या माध्यमातून मतदारांचे मन वळवण्यात येणार आहे. शिवडी ते कुलाबा दरम्यान घरोघरी संपर्क साधण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं म्हणजे ही संधी पाच वर्षात एकदाच येते, त्यामुळे इंटर्नशीपसाठी देवरांच्या प्रचार मोहिमेची निवड करण्यात आली. व्यवस्था बदलण्यासाठी केवळ टीका करुन काहीच साध्य होत नाही त्याकरता तरुणांचा सहभाग आवश्यक आहे.

हाय प्रोफाईल मौनी खासदार
निवडणुका जवळ आल्या की त्या जिंकण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब राजकारणी करतात. आश्वासनांचा पाऊस पाडतात पण आपल्या मतदारसंघाचे प्रश्न असोत की राष्ट्राला भेडसावणाऱ्या समस्या असोत अनेक लोकप्रतिनिधी संसदेत तोंडच उघडत नाहीत. लोकसभेत किंवा राज्यसभेत पहिल्यांदाच निवडून जाणारे खासदार मौनव्रत बाळगतात किंवा तिथल्या वातावरणाला बु
जतात म्हणून प्रश्न विचारण्याचं धाडस करत नाहीत असंही अनेकदा म्हटलं जातं. मात्र नवख्या नाही तर चक्क बड्या आणि हाय प्रोफाईल नेत्यांनीही लोकसभेत मौनव्रत धारण केल्याचं लोकसभेच्या रेकॉर्डवरून दिसतं. यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही समावेश आहे. सोनिया गांधींनी पाच वर्षात एकही प्रश्न विचारला नाही तसचं फक्त तीन चर्चांमध्ये सहभाग घेताला. अटलबिहारी वाजपेयीं सारख्या गाजलेल्या संसदपट्टूची कामगिरीही फारशी उल्लेखनीय नाहीय. अटलबिहारी वाजपेयींनी सात चर्चांमध्ये भाग घेतला आणि एकही प्रश्न विचारला नाही.
मायानगरीतले राजकारणी
चित्रपटसृष्टीतल्या दिग्गजांनी जनमानसावर असलेल्या गारुडाचं वापर करत राजकारणात पहिल्यांदा प्रवेश केला तो दक्षिण भारतात. एम.जी.रामचंद्रन, करुणानिधी आणि जयललितांनी लोकांच्या हृदयावर अधिराज्य तर गाजवलचं पण राजकारणात सत्तारुढ होत ते राज्यकर्तेही झाले. आता हे लोण फक्त दक्षिण भारतापूरतं मर्यादीत न राहता संपूर्ण देशभर पसरलं आहे. देशाच्या विविध राज्यांमध्ये राजकारणात सक्रिय असलेल्या फिल्मी तारा तारकांचा हा लेखाजोखा.
चिरंजीवी
आंध्र प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीत मेगा स्टार चिरंजीवी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. चिरंजीवीने प्रजा राज्यम पक्षाची स्थापना केलीय. मागील वर्षी त्याने तिरुपती येथे नव्या पक्षाची घोषणा केली होती तिथूनच तो निवडणूक लढवणार आहे. चिरंजीवीसोबतच त्याचा धाकटा भाऊ पवन कल्याण स्टार कॅम्पेनर असणार आहे. तर त्याचा दुसरा भाऊ नागेंद्र बाबू निवडून येण्याची शक्यता असलेल्या मतदारसंघात रणनीती आखणार आहे. चिरंजीवी सध्या रोड शोज आणि जाहीर सभांमध्ये व्यस्त आहे.
तेलगु जनता ज्यांना दैवतासमान मानते त्या एन.टी.रामाराव यांचे चिरंजीव नंदमुरी बाळकृष्ण यांची लोकप्रियता चिरंजीवी एवढीच आहे. तेलगु देसमचे अध्यक्ष एन.चंद्रबाबू नायडू आणि एनटीआर घराण्याला जोडणारा दुवा म्हणजे नंदमुरी बाळकृष्ण. एनटी रामाराव यांच्या विरोधात नायडुंनी बंड केल्यानंतर बाळकृष्ण आणि त्यांच्यात वितुष्ट आलं. पण आता नायडुंनी परत एकदा बाळकष्ण यांच्या बरोबर जुळुन घेतलं आहे.
आता तेलगु देसमसाठी एनटीआर ज्युनिअर आणि तारका रत्न प्रचार करणार आहेत. नंदमुरी बाळकृष्ण आगामी लोकसभा लढवणार आहेत.
जयसुधा
सत्तर आणि ऐशींच्या दशकात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या जयसुधाने गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जयसुधांमुळे काँग्रेसच्या प्रचाराला ग्लॅमरची झळाली लाभली. यावळेस त्यांना विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. जयसुधा राजकारणात नवख्या असल्या तरी त्यांनी प्रजा राज्यमच्या पवन कल्याणला असंसदीय भाषा वापरल्याबद्दल धारेवर धरलं.
विजयाशांती
किरण बेदींच्या आयुष्यावर आधारीत सुपरहिट तेलगु सिनेमा कर्तव्यमची नायिका विजयशांतीने 1997 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. आता ती तेलंगणा राष्ट्र समिती पक्षात आहे. विजयशांतीनं आपला तल्ली तेलंगणा पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीत विलीन केल्यानंतर, तिची महासचिव म्हणून नेमणूक करण्यात आलीय. लोकसभेसाठी विजयशांती रिंगणात असण्याची शक्यता आहे.
रोजा सेल्वामणी
तेलगु देसमच्या महिला आघाडीची प्रमुख असलेली सेल्वामणी हे एक वादग्रस्त व्यक्तीमत्व आहे. नुकतीच तिने दुसऱ्या राजकीय पक्षात असलेल्या सिनेतारकांवर शेरेबाजी करुन वाद ओढवून घेतला होता.
तिने काँग्रेसतर्फे 2004 साली विधानसभेची निवडणूक लढवली होती पण त्यात ती पराभूत झाली. आता ती परत एकदा नशीब आजमावणार आहे.
महाराष्ट्र
हेमामालिनी हिंदी चित्रपटसृष्टीतली सर्वाधिक यशस्वी अभिनेत्री. सध्या भाजपतर्फे राज्यसभेवर आहे. हेमामालिनी प्रचारात आघाडीवर राहणार आहेत.
स्मृती इराणी
क्योंकि सांस भी कभी बहू थी मालिकेमुळे तुलसी साकारणारी स्मृती इराणी घराघरात पोहचली. सुप्रिया सुळेंच्या विरोधात लढण्यासाठी त्यांचही नावं चर्चेत आहे. तसंच बडोद्यातूनही त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
गोविंदा
मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडून आलेला गोविंदा सर्वात निष्क्रीय खासदार म्हणून ओळखला जात असला तरी पुन्हा लढण्याची त्याची इच्छा आहे.
होळीच्या दिवशी मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्याला नोटीस जारी केली आहे.
नग्मा
काँग्रेसकडून नग्मा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मुंबई किंवा उत्तर प्रदेशातनं ती निवडणुक लढवणार असल्याची चर्चा आहे.
पश्चिम बंगाल
ममता बॅनर्जीने मतदारांना आकृष्ट करण्यासाठी बंगालमधील सुपरस्टार माधवी मुखर्जी आणि नारायण दास यांचा उपयोग प्रचारात करु घेतला होता.
तपस पॉल
तपस पॉल गेली तीन दशकं बंगालमधील सर्वाधिक लोकप्रिय स्टार आहे. कृष्णनगर मतदासंघांसाठी त्याच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. तपस पॉल कोलकत्त्यातल्या अलीपूर विधानसभा मतदारसंघातून लागोपाठ दोनदा निवडून आलाय. आता ते कृष्णनगर जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.
शताब्दी रॉय
समीक्षकांनी गौरवलेली शताब्दी रॉय ही गुणी अभिनेत्री आता बिरभूम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पंचवीस वर्षाहून अधिक काळ टॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करणारी शताब्दी ऱॉय राजकारणात यशस्वी होते का ते पाहायचं.
तमिळ फिल्म इंडस्ट्रीने तमिळ राजकारणावर अधिराज्य गाजवलं आहे. एमजी रामचंद्रन, जयललिता आणि करुणानिधींनी सिनेमा आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात असामान्य कामगिरी करुन दाखवली आहे.
शरतकुमार
शंभरहून अधिक चित्रपटात काम करणाऱ्या शरतकुमारची राजकीय कारकिर्दीनेही नाट्यमय वळणं घेतली आहेत. द्रविड मुन्नेत्र कळघम मध्ये त्यानं 1988 साली प्रवेश केला पण तो फार काळ या पक्षात राहू शकला नाही. शरतकुमार आणि त्याची पत्नी राधिका या दोघांनी 2006 साली DMKला सोडचिठ्ठी दिली आणि AIADMKमध्ये दाखल झाले. पण AIADMKला सत्ता काबीज करता आली नाही आणि त्यांना विरोधी बाकांवर बसावं लागलं. त्यानंतर सत्ताधारी पक्षाशी संबंध ठेवल्याबद्दल राधिकाला AIADMKने बाहेरचा रस्ता दाखवला. शरत कुमारनेही लवकरच बाहेर पडत AISMK पक्षाची स्थापना केली आणि जानेवारी महिन्यात तिरुमंगलम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तो पराभूत झाला. आता तो किंवा त्याची पत्नी नाडर बहुल मतदारसंघातून परत एकदा नशीब आजमावणार असल्याची बातमी आहे.
नेपोलियन
नेपोलियनने देखील 100 हून अधिक चित्रपटात काम केलं आहे आणि तो एक प्रथितयश व्यवसायिक देखील आहे. त्यानं डीएमके तर्फे 2001 साली निवडणूक लढवली आणि जिंकला. पण त्याला 2006 सालच्या निवडणुकीत एस.व्ही.शेखर या चित्रपट आणि नाटक क्षेत्रातल्या दिग्गजाकडून पराभव पत्करावा लागला. सध्या राजकारणात नेपोलियन फारसा सक्रीय नाही पण तरीही संभाव्य उमेदवार म्हणून त्याच्या नावाची चर्चा आहे.
जे.के.रितेश
नवोदित रितेशच्या नावावर फक्त दोनच चित्रपट असले तरी त्याचे आजोबा सूबा तंगवेलन हे सध्याच्या मंत्रिमंडळात गृहनिर्माण मंत्री आहेत. तसंच करुणानिधींचे मोठे चिरंजीव एम.के. अळगिरी यांचा तो समर्थक आहे ही त्याची आणखी एक जमेची बाजू. मदूराईवर अळगिरीचं वर्चस्व आहे.
उत्तर भारतीय चित्रसृष्टी
मनोज तिवारी
एकेकाळी गावच्या रामलीलांमध्ये भूमिका करणारा मनोज तिवारी हा आजचा सर्वात मोठा भोजपुरी स्टार आहे. जौनपूरमधून सपाच्या तिकिटावर तो निवडणूक लढणार आहे. मनोज तिवारी हा चांगला गायक असून त्याच्या काही कॅसेट्सही बाजारात उपलब्ध आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाने मनोज तिवारीला तिकिट देऊ केलं होतं पण त्यानं ते नाकारलं. मनोज तिवारीला प्रचंड फॅन फोलोइंग आहे
रवीकिशन
हा आणखी एक भोजपुरी स्टार. त्याला काँग्रेसकडून तिकीटाची अपेक्षा आहे. एकेकाळी त्याचं नाव नग्मा सोबत जोडलं गेलं होतं. नग्माही काँग्रेसक़डून लढण्याची शक्यता आहे. मी यश आणि किर्ती संपादन केली आहे आता माझ्या लोकांसाठी मला काही तरी करायचं आहे असं रवीकिशन म्हणतो. या प्रतिक्रियेवरुन तो उत्तम राजकारणी होईल यात शंका नाही.
राज बब्बर
समाजवादी पक्षातर्फे आग्रा मतदारसंघातून लोकसभा गाठलेला राज बब्बर आता काँग्रेसच्या तंबूत दाखल झाला आहे. आगामी निवडणूक तो फतेहपूर सिक्रीतनं लढवणार आहे.

संजय दत्त
अनेकदा वादग्रस्त ठरुन टाडात जेलची हवा खाऊन तरीही आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेला संजय दत्त आता समाजवादी पक्षातर्फे लखनौतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
जयाप्रदा
जयाप्रदाने आठ भाषांमधल्या 300 चित्रपटात काम केलं आहे. तेलगु आणि हिंदी सुपरस्टार असलेल्या जयाप्रदाचं हिंदी यथातथा असताना ती चक्क उत्तरप्रदेशातनं निवडून आली. जयाप्रदा तेलगु देसमच्या माध्यमातून राजकारणात आली. पण एन टी रामाराव यांच्या विधवा पत्नी लक्ष्मी पार्वती यांच्या बरोबर झालेल्या वादामुळे तिने समाजवादी पक्षात प्रवेश केला.
उत्तरप्रदेशातल्या रामपूर मतदारसंघात रामपूर राजघराण्याच्या नूरबानो यांचा पराभव करत तिनं लोकसभा गाठली. आता ती परत एकदा तिथूनच नशीब आजमावणार आहे.
चिरंजीवी

तेलगु जनता ज्यांना दैवतासमान मानते त्या एन.टी.रामाराव यांचे चिरंजीव नंदमुरी बाळकृष्ण यांची लोकप्रियता चिरंजीवी एवढीच आहे. तेलगु देसमचे अध्यक्ष एन.चंद्रबाबू नायडू आणि एनटीआर घराण्याला जोडणारा दुवा म्हणजे नंदमुरी बाळकृष्ण. एनटी रामाराव यांच्या विरोधात नायडुंनी बंड केल्यानंतर बाळकृष्ण आणि त्यांच्यात वितुष्ट आलं. पण आता नायडुंनी परत एकदा बाळकष्ण यांच्या बरोबर जुळुन घेतलं आहे.
आता तेलगु देसमसाठी एनटीआर ज्युनिअर आणि तारका रत्न प्रचार करणार आहेत. नंदमुरी बाळकृष्ण आगामी लोकसभा लढवणार आहेत.
जयसुधा
सत्तर आणि ऐशींच्या दशकात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या जयसुधाने गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जयसुधांमुळे काँग्रेसच्या प्रचाराला ग्लॅमरची झळाली लाभली. यावळेस त्यांना विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. जयसुधा राजकारणात नवख्या असल्या तरी त्यांनी प्रजा राज्यमच्या पवन कल्याणला असंसदीय भाषा वापरल्याबद्दल धारेवर धरलं.
विजयाशांती
किरण बेदींच्या आयुष्यावर आधारीत सुपरहिट तेलगु सिनेमा कर्तव्यमची नायिका विजयशांतीने 1997 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. आता ती तेलंगणा राष्ट्र समिती पक्षात आहे. विजयशांतीनं आपला तल्ली तेलंगणा पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीत विलीन केल्यानंतर, तिची महासचिव म्हणून नेमणूक करण्यात आलीय. लोकसभेसाठी विजयशांती रिंगणात असण्याची शक्यता आहे.
रोजा सेल्वामणी
तेलगु देसमच्या महिला आघाडीची प्रमुख असलेली सेल्वामणी हे एक वादग्रस्त व्यक्तीमत्व आहे. नुकतीच तिने दुसऱ्या राजकीय पक्षात असलेल्या सिनेतारकांवर शेरेबाजी करुन वाद ओढवून घेतला होता.
तिने काँग्रेसतर्फे 2004 साली विधानसभेची निवडणूक लढवली होती पण त्यात ती पराभूत झाली. आता ती परत एकदा नशीब आजमावणार आहे.
महाराष्ट्र
हेमामालिनी हिंदी चित्रपटसृष्टीतली सर्वाधिक यशस्वी अभिनेत्री. सध्या भाजपतर्फे राज्यसभेवर आहे. हेमामालिनी प्रचारात आघाडीवर राहणार आहेत.
स्मृती इराणी
क्योंकि सांस भी कभी बहू थी मालिकेमुळे तुलसी साकारणारी स्मृती इराणी घराघरात पोहचली. सुप्रिया सुळेंच्या विरोधात लढण्यासाठी त्यांचही नावं चर्चेत आहे. तसंच बडोद्यातूनही त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
गोविंदा
मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडून आलेला गोविंदा सर्वात निष्क्रीय खासदार म्हणून ओळखला जात असला तरी पुन्हा लढण्याची त्याची इच्छा आहे.
होळीच्या दिवशी मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्याला नोटीस जारी केली आहे.
नग्मा

काँग्रेसकडून नग्मा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मुंबई किंवा उत्तर प्रदेशातनं ती निवडणुक लढवणार असल्याची चर्चा आहे.
पश्चिम बंगाल
ममता बॅनर्जीने मतदारांना आकृष्ट करण्यासाठी बंगालमधील सुपरस्टार माधवी मुखर्जी आणि नारायण दास यांचा उपयोग प्रचारात करु घेतला होता.
तपस पॉल
तपस पॉल गेली तीन दशकं बंगालमधील सर्वाधिक लोकप्रिय स्टार आहे. कृष्णनगर मतदासंघांसाठी त्याच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. तपस पॉल कोलकत्त्यातल्या अलीपूर विधानसभा मतदारसंघातून लागोपाठ दोनदा निवडून आलाय. आता ते कृष्णनगर जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.
शताब्दी रॉय
समीक्षकांनी गौरवलेली शताब्दी रॉय ही गुणी अभिनेत्री आता बिरभूम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पंचवीस वर्षाहून अधिक काळ टॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करणारी शताब्दी ऱॉय राजकारणात यशस्वी होते का ते पाहायचं.
तमिळ फिल्म इंडस्ट्रीने तमिळ राजकारणावर अधिराज्य गाजवलं आहे. एमजी रामचंद्रन, जयललिता आणि करुणानिधींनी सिनेमा आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात असामान्य कामगिरी करुन दाखवली आहे.
शरतकुमार
शंभरहून अधिक चित्रपटात काम करणाऱ्या शरतकुमारची राजकीय कारकिर्दीनेही नाट्यमय वळणं घेतली आहेत. द्रविड मुन्नेत्र कळघम मध्ये त्यानं 1988 साली प्रवेश केला पण तो फार काळ या पक्षात राहू शकला नाही. शरतकुमार आणि त्याची पत्नी राधिका या दोघांनी 2006 साली DMKला सोडचिठ्ठी दिली आणि AIADMKमध्ये दाखल झाले. पण AIADMKला सत्ता काबीज करता आली नाही आणि त्यांना विरोधी बाकांवर बसावं लागलं. त्यानंतर सत्ताधारी पक्षाशी संबंध ठेवल्याबद्दल राधिकाला AIADMKने बाहेरचा रस्ता दाखवला. शरत कुमारनेही लवकरच बाहेर पडत AISMK पक्षाची स्थापना केली आणि जानेवारी महिन्यात तिरुमंगलम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तो पराभूत झाला. आता तो किंवा त्याची पत्नी नाडर बहुल मतदारसंघातून परत एकदा नशीब आजमावणार असल्याची बातमी आहे.
नेपोलियन
नेपोलियनने देखील 100 हून अधिक चित्रपटात काम केलं आहे आणि तो एक प्रथितयश व्यवसायिक देखील आहे. त्यानं डीएमके तर्फे 2001 साली निवडणूक लढवली आणि जिंकला. पण त्याला 2006 सालच्या निवडणुकीत एस.व्ही.शेखर या चित्रपट आणि नाटक क्षेत्रातल्या दिग्गजाकडून पराभव पत्करावा लागला. सध्या राजकारणात नेपोलियन फारसा सक्रीय नाही पण तरीही संभाव्य उमेदवार म्हणून त्याच्या नावाची चर्चा आहे.
जे.के.रितेश
नवोदित रितेशच्या नावावर फक्त दोनच चित्रपट असले तरी त्याचे आजोबा सूबा तंगवेलन हे सध्याच्या मंत्रिमंडळात गृहनिर्माण मंत्री आहेत. तसंच करुणानिधींचे मोठे चिरंजीव एम.के. अळगिरी यांचा तो समर्थक आहे ही त्याची आणखी एक जमेची बाजू. मदूराईवर अळगिरीचं वर्चस्व आहे.
उत्तर भारतीय चित्रसृष्टी
मनोज तिवारी
एकेकाळी गावच्या रामलीलांमध्ये भूमिका करणारा मनोज तिवारी हा आजचा सर्वात मोठा भोजपुरी स्टार आहे. जौनपूरमधून सपाच्या तिकिटावर तो निवडणूक लढणार आहे. मनोज तिवारी हा चांगला गायक असून त्याच्या काही कॅसेट्सही बाजारात उपलब्ध आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाने मनोज तिवारीला तिकिट देऊ केलं होतं पण त्यानं ते नाकारलं. मनोज तिवारीला प्रचंड फॅन फोलोइंग आहे
रवीकिशन
हा आणखी एक भोजपुरी स्टार. त्याला काँग्रेसकडून तिकीटाची अपेक्षा आहे. एकेकाळी त्याचं नाव नग्मा सोबत जोडलं गेलं होतं. नग्माही काँग्रेसक़डून लढण्याची शक्यता आहे. मी यश आणि किर्ती संपादन केली आहे आता माझ्या लोकांसाठी मला काही तरी करायचं आहे असं रवीकिशन म्हणतो. या प्रतिक्रियेवरुन तो उत्तम राजकारणी होईल यात शंका नाही.
राज बब्बर
समाजवादी पक्षातर्फे आग्रा मतदारसंघातून लोकसभा गाठलेला राज बब्बर आता काँग्रेसच्या तंबूत दाखल झाला आहे. आगामी निवडणूक तो फतेहपूर सिक्रीतनं लढवणार आहे.

संजय दत्त
अनेकदा वादग्रस्त ठरुन टाडात जेलची हवा खाऊन तरीही आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेला संजय दत्त आता समाजवादी पक्षातर्फे लखनौतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
जयाप्रदा
जयाप्रदाने आठ भाषांमधल्या 300 चित्रपटात काम केलं आहे. तेलगु आणि हिंदी सुपरस्टार असलेल्या जयाप्रदाचं हिंदी यथातथा असताना ती चक्क उत्तरप्रदेशातनं निवडून आली. जयाप्रदा तेलगु देसमच्या माध्यमातून राजकारणात आली. पण एन टी रामाराव यांच्या विधवा पत्नी लक्ष्मी पार्वती यांच्या बरोबर झालेल्या वादामुळे तिने समाजवादी पक्षात प्रवेश केला.
उत्तरप्रदेशातल्या रामपूर मतदारसंघात रामपूर राजघराण्याच्या नूरबानो यांचा पराभव करत तिनं लोकसभा गाठली. आता ती परत एकदा तिथूनच नशीब आजमावणार आहे.
गुरुवार, १२ मार्च, २००९
शिवसेना भाजपाचा तिढा संपला, युती कायम
''टू बी ऑर नॉट टू बी''अशा गर्तेत सापडलेली शिवसेना-भाजपाची युती अखेर होणारच अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यापासूनच शिवसेना-भाजपाच्या युतीवर अनिश्चिततेचे ढग दाटू लागले होते, पण जागावाटपावरून चालू झालेल्या''तुम्हाला-आम्हाला''नाट्यावर अखेर रात्री उशीरा पडदा पडला आणि 22-26 जागांच्या सेना-भाजपा युतीच्या पारंपरिक फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाले. गेल्या काही दिवसात सेना भाजपाच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका ,आव्हान-प्रतिआव्हानांची आतिषबाजी केल्यामुळे ''कमळाबाई''आणि''वाघोबा''यांच्यात काडीमोड होऊन संसार मोडतोय की काय अशा अटकळी राजकीय गोटात बांधल्या गेल्या होत्या पण त्या अटकळींना आता पूर्णविराम मिळालाय. त्यामुळं घड्याळबाईंना गॅलरीत डोळा मारण्याच्या आणि कमळाबाईंनी गुजरातच्या काकांचा सल्ला घेऊन पुढील वाटचाल स्वतंत्रपणे करण्याच्या ऊत आलेल्या चर्चांनाही आता पूर्णविराम मिळालाय. दरम्यान कळीचा मुद्दा ठरलेली कल्याणची जागा राखण्यात मात्र शिवसेनेला यश मिळाल्याची माहिती विशा्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे
डाव्या आघाडीचे महाराष्ट्रातील 6 उमेदवार जाहीर

युती आणि आघाडीचा जागावाटपाचा घोळ अजूनही सुरू असताना डाव्या आघाडीनं महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या सहा जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. महाराष्ट्रातील शिवसेना-भाजपा, काँग्रेस-राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांचा युतीवरून आणि जागावाटपावरून चर्चा-टीका , आव्हान-प्रतिआव्हानांचा फड रंगला असताना डाव्या आघाडीनं मात्र राज्यातल्या लोकसभेच्या 6 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर करून राजकीय घोडं दामटलं. पालघर, दिंडोरी, भंडारा, चिमूर, हातकणंगले आणि दक्षिण मुंबईतील उमेदवारांची यादी आज डाव्या आघाडीनं जाहीर केली. पालघरमधून माकपचे माजी खासदार लहानू शिडवा कोम तर दिंडोरीतून विद्यमान आमदार जिवा पांडू गावित यांना उमेदवारी देण्यात आलीय. भंडारा-गोंदियातून भाकपाच्या शिवकुमार गणबीर यांना, तर चिमूरमधून जनता दलाच्या प्राध्यापक नामदेव कन्नाके यांची उमेदवारी जाहीर झालीये. हातकणंगलेमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. विशेष म्हणजे दक्षिण मुंबई मतदारसंघातून जनता दलाच्या प्राध्यापक अवधूत भिसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
लेबल:
कम्युनिस्ट,
डावी आघाडी,
communist party
निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची भाऊगर्दी
नॅशनल इलेक्शन वॉच या कृतिगटाने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची माहिती जाहीर केलीय. नॅशनल इलेक्शन वॉचने आजच ताजी आकडेवारी जारी केलीय. राजकीय पक्षांनी फक्त निवडून येण्याची क्षमता या एकमेव निकषावर उमेदवाराची निवड केलीय. अर्थान अजून राजकीय पक्षांकडून नॅशनल इलेक्शन वॉचला अधिकृत उमेदवारांची यादी देण्यात आलेली नाही, मात्र प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या नावांवरून एडीआरने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांचा शोध घेतलाय. त्यासाठी या उमेदवारांनी मागील निवडणुकीत दाखल केलेल्या ऍफिडेविटचा आधार घेण्यात आलाय. बीएसपीने उत्तर प्रदेशसाठी तीन उमेदवारांची नावे जाहीर केली. हे तीनही उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. ही माहिती त्यांच्या आधीच्याच ऍफिडेविटवरूनच जमा करण्यात आलीय. गुजरात, छत्तीसगड आणि दादरा नगर हवेलीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या 19 जणांच्या यादीमध्ये दोन उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तर सीपीएमच्या 59 उमेदवारांपैकी 2 जणांवर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. भाजपच्या 46 उमेदवारांपैकी तीन उमेदवारांवर वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे आहेत. भाजपने यापूर्वी जाहीर केलेल्या 92 उमेदवारांच्या यादीमध्ये आठ जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तर समाजवादी पार्टीच्या 53 उमेदवारांपैकी सहा जण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची संख्या आणखी वाढू शकते, कारण जाहीर झालेल्या सर्व उमेदवारांची ऍफिडेविट अजून नॅशनल इलेक्शन वॉचकडे आलेली नाहीत. काही राजकीय पक्षांनी उमेदवारी याद्या जाहीर केल्या असल्या तरी त्यांनी अजून उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. म्हणूनच त्यांची यावेळची ताजी ऍफिडेविट्स उपलब्ध झालेली नाहीत. नॅशनल इलेक्शन वॉच म्हणजेच NEW (न्यू) या देशव्यापी मोहिमेत भारतातल्या 1200 पेक्षा जास्त स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आहे. न्यू ने आज जारी केलेल्या बीएसपी, बीजेपी, काँग्रेस, सीपीएम, सीपीआय आणि सपा असे सर्वच पक्षांचे उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अशा सर्व उमेदवारांची नावे आणि त्यांच्यावर असलेल्या गुन्हेगारी खटल्यांची माहिती त्यातल्या कलमांसह न्यू या कृतिगटाने जारी केलीय.
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस तृणमुल युती
देशातील राष्ट्रीय पक्ष समजल्या जाणाऱ्या काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्षापासून सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पक्षाला टक्कर देण्यासाठी तृणुमुलशी य़ुती केली आहे. पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांपैकी 14 जागा काँग्रेस लढवणार असल्याचं काँग्रेस नेते केशव राव यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये जमीन अधिग्रहणाच्या मुद्यावर मतदार आपला रोष कम्युनिस्ट पक्षावर काढतील अशी आशा काँग्रेसला आहे. पश्चिम बंगालमध्ये वर्षानुवर्षे कम्युनिस्ट पक्षाला मतदान करणाऱ्या मतदारांच्या संतापाचा सामना आता खुद्द कम्युनिस्ट पक्षाला करावा लागणार आहे. म्हणून जमीन अधिग्रहणाचा मुद्दा लावून धरणाऱ्या तृणुमुल काँग्रेससोबत काँग्रेसने युती केली आहे.तृणुमुल काँग्रेस हा पश्चिम बंगालमध्ये प्रमुख विरोधी पक्ष आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर तिसरी आघाडीत फूट- भाजप
लोकसभा निवडणुकीनंतर तिसऱ्या आघाडीत फुट पडून तिसरी आघाडी संपुष्टात येईल असं भाजपनं म्हटलं आहे.तिसरी आघाडी फक्त पक्षाची शक्ती वाढवण्यास कामात येऊ शकते. स्वबळावर तिसरी आघाडी केंद्रात सरकार स्थापन करूच शकणार नसल्याचही भाजपचे राष्ट्रीय सचिव एस. तिरूनावुकरासर यांनी चेन्नईत म्हटलं आहे.काँग्रेस किंवा भाजपला केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत सिद्ध करण्यासाठी तिसरी आघाडी भूमिका बजाऊ शकते असंही भाजपचे राष्ट्रीय सचिव एस. तिरूनावुकरासर यांनी म्हटलं आहे. भाजपचं समविचारी पक्षांशी तामिळनाडूत युती करण्यासंबंधी चर्चा सुरू असल्याचही त्यांनी सांगितलं.
लेबल:
तिसरी आघाडी,
भाजप,
bjp,
third front
भाजप-सेना युतीचा जागावाटपाचा वाद कायम
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना युतीच्या जागावाटपासंदर्भात सुंदोपसुंदी सुरूच आहे.भाजप-शिवसेना युतीच्या जागावाटपावर आजच्या बैठकीत निर्णय होवू शकलेला नाही. भाजप-सेना युती संदर्भातल्या बैठकीत भाजपकडून भाजप प्रदेशाध्यक्ष नितिन गडकरी, भाजप नेते गोपीनाथ मुंडे तसेच विनोद तावडे हे उपस्थित होते. तर शिवसेनेकडून ज्येष्ठ नेते मनोहर जोशी तर नुकतेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले जळगावचे सुरेश जैन हे ही उपस्थित होते.
लेबल:
भाजप,
शिवसेना .लोकसभा,
bjp,
loksabha,
shivsena
...तर देशाच्या राजकारणात बदल होतील
पंतप्रधानपदाच्या शर्यती असलेल्या शरद पवारांनी आज नांदवडमध्ये सातारा जिल्ह्यानं राष्ट्रवादी पक्षाच्या मागे उभं राहण्याची गरज आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात काही बदल घडून येतील असं म्हटलं आहे. लोकसभा लढविण्य़ाची इच्छा नव्हती पण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. लोकांच्या शुभेच्छा घेण्यासाठी आपण नांदवडमध्ये आलो आहोत तसेच समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. शरद पवारांनी आज त्यांच्या मूळगावी नांदवळमध्ये म्हातोबा मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला. शरद पवारांनी आपल्या मुळगावी नांदवळमध्ये नारळ फोडून सुरूवात केली आहे. दरम्यान येत्य़ा चार दिवसांमध्ये शरद पवार 30 सभा घेणार आहेत. माढा लोकसभा मतदार संघातही शरद पवार सभा घेणार आहेत.
लेबल:
नांदवळ,
माढा,
राष्ट्रवादी,
शरद पवार,
सातारा,
loksabha,
mhada,
NCP,
satara,
sharad pawar
मंगळवार, १० मार्च, २००९
छत्रपती संभाजीराजे राष्ट्रवादीत

कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीबाबत आणि जागावाटपाबाबत तळ्यात मळ्यात असे वातावरण असताना आणि चर्चेच्या गुऱ्हाळांचा चरखा महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत रोजच्यारोज दळला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांचे वारसदार असलेल्या संभाजीराजेंनी प्रथमच अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला आहे. संभाजीराजेंनी राजकारणात प्रवेश करण्यासाठी निवड केलीय तीसुद्धा काँग्रेसशी युती करण्याबाबत झोक्यावर झोके घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसशी. त्यांनी कोल्हापूरातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापूर्वी ते सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्य करत होते. छ. संभाजीराजेंचे बंधू मालोजीराजे हे काँग्रेसचे आमदार आहेत.
मनसेची व्यंगात्मक धुळवड
मनसेनं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होळीचं निमित्त साधून रणधुमाळीला सुरूवात केली आहे. मनसेच्या महाराष्ट्र माझा अंकात आज एक व्यंगचित्र छापून आलं आहे. हे कार्टुन दुस-या तिस-या कुणाचं नाही. हे तर आहे खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं. विशेष म्हणजे या कार्टुनमध्ये शरदपवारांच्या कडेवर बसले आहेत उद्धव ठाकरे. पाहा या कार्टूनचा व्हिडीओ
लेबल:
उद्धव ठाकरे,
बाळासाहेब,
मनसे,
राज ठाकरे,
व्यंगचित्र,
शरद पवार,
balasaheb,
raj,
sharad pawar,
udhav
सोमवार, ९ मार्च, २००९
तिसऱ्या वर्धापनदिनी मनसे थंड
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ९ मार्च हा वर्धापनदिन असला तरी पक्षाकडून आज कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं नाही. वर्धापनदिनी आज कोणत्याही मोठ्या सभेचं आयोजन 'मनसे'कडून करण्यात आलं नसल्यानं राजकीय वर्तूळातच हा चर्चैचा विषय झला आहे. वाढदिवशी मनसे थंड असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे सैनिकांमध्ये पाहिजे तसा उत्साह जाणवत नाहीये. मनसे लोकसभेसाठी मोजक्या ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याचही सांगितलं जात आहे. राज ठाकरे यांनी आज पुण्यात काय म्हटलयं....
शिर्डीतून नाही तर मुंबईतून उमेदवारी द्या - रामदास आठवले
शिर्डी शक्य नसेल तर दक्षिण मुंबईतून उमेदवारी द्या अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीकडे केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोनिया गांधी यांनी काँग्रेसपक्षात सामावून घ्यायला हवं तसेच पंतप्रधानपदासाठी शरद पवारांच्या नावाची घोषणा करायला हवी असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.
लेबल:
लोकसभा,
शरद पवार,
सोनिया,
ramdas athawle,
sharad pawar,
shirdi,
soniya
सेना भाजपा दरम्यान जागा वाटपाचा तिढा कायम
शिवसेना भाजपामध्ये 22-26 असा फॉर्म्युला फायनल झाल्याचं सांगितलं जातय पण त्याची अधिकृत घोषणा मात्र अजुनही झालेली नाही. सुत्रांच्या माहितीनुसार भिवंडी मतदारसंघावरून सेना भाजपात अजुनही वाद असल्याचं सांगितलं जातय. पण जो फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं जातय त्यानुसार भाजपानं कल्याणचा आग्रह सोडलेला आहे त्यामुळे तिथं सेना उमेदवार लढेल तर दक्षिण मुंबई आणि जळगावच्या जागेवरचा हक्क सेनेनं सोडला असून तिथं भाजपाच निवडणूक लढवेल असं सांगितलं जातय. पण सध्या घोडं अडलय ते भिवंडीच्या जागेवरून. पण सेना भाजपातले सर्व वाद संपल्याचा दावा शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केला आहे.
२००९ वर्ष निवडणुकांचं
यंदा फक्त भारतातच नाही तर तब्बल 63 देशातले लोक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जगभरातल्या 64 देशांमध्ये निवडणुका होत आहेत.
त्यामुळेच 2009 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष म्हणून ओळखलं जाईल. एकीकडे केवळ 37,000 लोकसंख्या असलेला लेशिटेनस्टाईन, 83,000 लोकसंख्येचा अँडोरा तर दुसरीकडे 100 कोटी लोकसंख्येचा भारत निवडणुकांना सामोरं जात आहेत.
इराण, दक्षिण आफ्रिका, जपान, अफगाणिस्तान, मेक्सिको आणि पँलेस्टाईन सारख्या महत्वाच्या देशांमध्ये होणाऱ्या निवडणुकांकडे जगाचं लक्ष असेल.
वर्षाच्या सुरवातीलाच इस्त्रायल आणि एल साल्वादोर मध्ये निवडणुका पार पडल्या.
आफ्रिका खंडात गेली अनेक दशकं यादवीने होरपळलेल्या देशांमध्येही निवडणुका होत आहेत. त्या जर व्यवस्थित पार पडल्या आणि स्थिर राजवटी स्थापन झाल्या तर भरडून निघालेल्या लोकांना काही अंशी तरी दिलासा मिळेल.
सुदानमधल्या दारफर प्रांतातल्या दुष्काळात एका दशकात पाच लाख लोकं मृत्युमुखी पडले. त्याच्या शेजारी असलेल्या चाडमध्ये दारफर प्रांतातल्या दोन लाख लोक निर्वासितांनी आश्रय घेतलाय. चाड मध्येही निवडणुका होत आहेत. नैसर्गिक साधन संपत्तीचं वरदान आणि यादवीचा अभिशाप असलेल्या काँगोमध्येही निवडणुका होणार आहेत. काँगोतल्या हिऱ्यांच्या खाणींमुळे लक्षावधी लोकांच्या आयुष्याची राख रांगोळी झाली आहे.
काही देशांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे आणि त्यांच्या निकालांचे पडसाद जगातल्या राजकारणावरही उमटणार आहेत. इराणमधल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कट्टरपंथीय आणि मवाळवादी यांच्यातल्या संघर्षात कोण जिंकणार यावर अमेरिका बारकाईने लक्ष ठेवुन असणार आहे.
इराकमधली जनता निव़डणुकांच्या माध्यमातून इराकी आणि अमेरिकी प्रशासनादरम्यान झालेल्या कराराचं भवितव्य निश्चित करणार आहे. अमेरिकन सैन्याचे तळ इराकी भूमीवर राहू द्यायचे किंवा नाही याचा कौल इराकी जनता देईल. त्याचप्रमाणे जगातले चौदा देश सार्वमत देखील बजावणार आहेत.
त्यामुळेच 2009 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष म्हणून ओळखलं जाईल. एकीकडे केवळ 37,000 लोकसंख्या असलेला लेशिटेनस्टाईन, 83,000 लोकसंख्येचा अँडोरा तर दुसरीकडे 100 कोटी लोकसंख्येचा भारत निवडणुकांना सामोरं जात आहेत.
इराण, दक्षिण आफ्रिका, जपान, अफगाणिस्तान, मेक्सिको आणि पँलेस्टाईन सारख्या महत्वाच्या देशांमध्ये होणाऱ्या निवडणुकांकडे जगाचं लक्ष असेल.
वर्षाच्या सुरवातीलाच इस्त्रायल आणि एल साल्वादोर मध्ये निवडणुका पार पडल्या.
आफ्रिका खंडात गेली अनेक दशकं यादवीने होरपळलेल्या देशांमध्येही निवडणुका होत आहेत. त्या जर व्यवस्थित पार पडल्या आणि स्थिर राजवटी स्थापन झाल्या तर भरडून निघालेल्या लोकांना काही अंशी तरी दिलासा मिळेल.
सुदानमधल्या दारफर प्रांतातल्या दुष्काळात एका दशकात पाच लाख लोकं मृत्युमुखी पडले. त्याच्या शेजारी असलेल्या चाडमध्ये दारफर प्रांतातल्या दोन लाख लोक निर्वासितांनी आश्रय घेतलाय. चाड मध्येही निवडणुका होत आहेत. नैसर्गिक साधन संपत्तीचं वरदान आणि यादवीचा अभिशाप असलेल्या काँगोमध्येही निवडणुका होणार आहेत. काँगोतल्या हिऱ्यांच्या खाणींमुळे लक्षावधी लोकांच्या आयुष्याची राख रांगोळी झाली आहे.
काही देशांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे आणि त्यांच्या निकालांचे पडसाद जगातल्या राजकारणावरही उमटणार आहेत. इराणमधल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कट्टरपंथीय आणि मवाळवादी यांच्यातल्या संघर्षात कोण जिंकणार यावर अमेरिका बारकाईने लक्ष ठेवुन असणार आहे.
इराकमधली जनता निव़डणुकांच्या माध्यमातून इराकी आणि अमेरिकी प्रशासनादरम्यान झालेल्या कराराचं भवितव्य निश्चित करणार आहे. अमेरिकन सैन्याचे तळ इराकी भूमीवर राहू द्यायचे किंवा नाही याचा कौल इराकी जनता देईल. त्याचप्रमाणे जगातले चौदा देश सार्वमत देखील बजावणार आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)