शिर्डी शक्य नसेल तर दक्षिण मुंबईतून उमेदवारी द्या अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीकडे केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोनिया गांधी यांनी काँग्रेसपक्षात सामावून घ्यायला हवं तसेच पंतप्रधानपदासाठी शरद पवारांच्या नावाची घोषणा करायला हवी असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.
सोमवार, ९ मार्च, २००९
शिर्डीतून नाही तर मुंबईतून उमेदवारी द्या - रामदास आठवले
लेबल:
लोकसभा,
शरद पवार,
सोनिया,
ramdas athawle,
sharad pawar,
shirdi,
soniya
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा