सोमवार, २३ मार्च, २००९

जागावाटपाचा घोळ मिटला

जागावाटपाच्या मुद्द्यावर आज काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक घेतली गेली.अखेर जागावाटपाचा हा घोळ मिटल्याची चिन्हं आहेत.दीड महिन्यांच्या चर्चा आणि बैठकांनंतर अखेर तोडगा सापडला असं म्हणायला हरकत नाही






कोणाला कोणत्या जागा मिळाल्या ते पाहूया पुढीलप्रमाणे-
काँग्रेसला मिळालेल्या जागा -
नंदूरबार,धुळे,अकोला ,वर्धा,रामटेक,नागपूर,गडचिरोली-चिमूर,चंद्रपूर,यवतमाळ-वाशिम,नांदेड,जालना,औरंगाबाद,पालघर,भिवंडी,उत्तर मुंबई,वायव्य मुंबई,
उत्तर-मध्य मुंबई,दक्षिण-मध्य मुंबई,मुंबई दक्षिण,रायगड,
पुणे, शिर्डी,लातूर,सोलापूर,सांगली,रत्नागिरी-सिंधुदुर्ग



राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या जागा -

जळगाव,रावेर,बुलडाणा,अमरावती,भंडारा-गोंदिया,
हिंगोली,परभणी,दिंडोरी,नाशिक,कल्याण,ठाणे,मुंबई ईशान्य,
मावळ,बारामती,शिरूर,अहमदनगर,बीड,
उस्मानाबाद,माढा,सातारा,कोल्हापूर,हातकणंगले